शहरं
Join us  
Trending Stories
1
SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर, चुकीची माहिती दिल्याचे उघड; नूरजहां, आमिर, दानिश विरोधात FIR
2
"तुमच्या मर्यादेत राहा..." ODI मालिका जिंकताच गंभीरनं काढला मनातला राग! तो नेमकं कुणाला अन् काय म्हणाला?
3
एकनाथ शिंदेंनी मुलाचे भरसभेत केले तोंडभरून कौतुक; म्हणाले, “श्रीकांत हे व्हिजन असलेले खासदार”
4
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
5
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
6
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
7
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मालिका गाजवणारा 'किंग' ठरला कोहली! तेंडुलकरचा 'महारेकॉर्ड' मोडला
8
"IndiGo चा गोंधळ, प्रवाशांना त्रास हे भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचं उदाहरण"; विरोधक कडाडले
9
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
10
“चार्टर्ड अकाउंटंटच देशाचे आर्थिक शिल्पकार”; ICAI परिषदेत DCM एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
11
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
12
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
13
'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
14
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
15
एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
16
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
17
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
18
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
19
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
20
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
Daily Top 2Weekly Top 5

फाशीपेक्षा शिक्षा होण्याचे प्रमाण वाढायला हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 03:45 IST

पोलीस व कायदेतज्ज्ञांच्या मते बलात्काराच्या आरोपीला फाशीची तरतूद असली तरी प्रत्यक्षात त्याचा फायदा होत नाही.

नवी दिल्ली : बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशीेची तरतूद करून नव्हे तर आरोपींवर गुन्हा सिद्ध होऊन शिक्षा होण्याच्या प्रमाणात वाढ झाली तरच लैैंगिक अत्याचारांना आळा घालता येईल, असे मत पोलीस व तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.निर्भया प्रकरणानंतर उसळलेली संतापाची लाट लक्षात घेऊन केंद्र सरकारने न्या. जे. एस. वर्मा यांच्या समिती नेमली. तिच्या शिफारशीनुसार बलात्कारविरोधी कायद्यांमध्ये बदल करून गुन्हेगारांना अधिक कडक शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आली. हा सुधारित कायदा २ एप्रिल २०१३ रोजी अमलात आला. मात्र नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार देशात २०१६ साली ३८ हजार ९४७ बलात्काराचे गुन्हे नोंदविण्यात आले, २३ २०१७ साली बलात्काराची ३४ हजार ६५१ प्रकरणे घडली.त्याआधी २०१६ साली अल्पवयीन मुलांचे लैैंगिक शोषण केल्याचे ३६ हजार २२ गुन्हे नोंदविले गेले, त्यात १९ हजार ७५६ प्रकरणे ही बलात्काराची आहेत. बलात्काराचे गुन्हे नोंदविले जातात. मात्र या प्रकरणांचे खटल्यामध्ये आरोपीचा गुन्हा शाबित होऊन त्यांना प्रत्यक्षात शिक्षा होण्याचे प्रमाण कमी आहे.अनेकदा पुराव्याअभावी सुटकापोलीस व कायदेतज्ज्ञांच्या मते बलात्काराच्या आरोपीला फाशीची तरतूद असली तरी प्रत्यक्षात त्याचा फायदा होत नाही. आरोपींची पुराव्याअभावी मुक्तता होत असते. त्यामुळे पीडित व्यक्त तक्रार करण्यास कचरते.

टॅग्स :Rapeबलात्कार