शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
6
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
7
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
8
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
9
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
10
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
11
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
12
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
13
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
14
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
15
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
16
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
17
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
18
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
19
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
20
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू

सुधारित-ईशान्य प्रदेशात

By admin | Updated: January 23, 2015 23:06 IST

ईशान्य प्रदेशात वाघांच्या संख्येत वाढ कु ल शब्द(146)

ईशान्य प्रदेशात वाघांच्या संख्येत वाढ कु ल शब्द(146)

ईशान्य प्रदेशात वाघांच्या संख्येत वाढ

गुवाहाटी-ईशान्येकडील डोंगराळ प्रदेशात व ब्रह्मपुत्रेच्या पूरग्रस्त पठारी भागात २०१० मधील १४८ वाघांच्या संख्येत वाढ होऊन ती २०१४ मध्ये २०१ एवढी झाली आहे.
वाघांच्या बाबतीत अलीकडेच आलेल्या नव्या अहवालानुसार, आसामात वाघांच्या संख्येत सर्वात जास्त वाढ झाली आहे. तेथे २०१० मधील १४३ ही संख्या २०१४ मध्ये १६७ वर गेली आहे. अरुणाचल प्रदेशात २००६ मध्ये १४ वाघ होते ते आता २८ झाले आहेत. आसाम व अरुणाचल प्रदेशाव्यतिरिक्त मिझोरम व उत्तर बंगालच्या क्षेत्रांचाही समावेश या अहवालात केला आहे. या प्रदेशात सात व्याघ्र प्रकल्प असून तीत आसामात मानस, काजीरंगा व नामेरी, अरुणाचलमध्ये पाक्के व नामदफा, मिझोराममध्ये दामपा व प. बंगालमध्ये बुक्सा हे आहेत. आसामच्या काजीरंगा राष्ट्रीय उद्यानात वाघांची संख्या सर्वात जास्त म्हणजे १५७ एवढी आहे. तर अरुणाचल प्रदेशच्या नामदफा उद्यानात सर्वात कमी म्हणजे ४ वाघ आहेत.
या भागात वाघांची संख्या वाढण्याची व असलेली संख्या टिकण्याची शक्यता असली तरी येथे होणारी अवैध शिकार व अन्य कारणांमुळे वाघांची संख्या कमी प्रमाणात वाढली आहे. (वृत्तसंस्था)