शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

सुधारित-ईशान्य प्रदेशात

By admin | Updated: January 23, 2015 23:06 IST

ईशान्य प्रदेशात वाघांच्या संख्येत वाढ कु ल शब्द(146)

ईशान्य प्रदेशात वाघांच्या संख्येत वाढ कु ल शब्द(146)

ईशान्य प्रदेशात वाघांच्या संख्येत वाढ

गुवाहाटी-ईशान्येकडील डोंगराळ प्रदेशात व ब्रह्मपुत्रेच्या पूरग्रस्त पठारी भागात २०१० मधील १४८ वाघांच्या संख्येत वाढ होऊन ती २०१४ मध्ये २०१ एवढी झाली आहे.
वाघांच्या बाबतीत अलीकडेच आलेल्या नव्या अहवालानुसार, आसामात वाघांच्या संख्येत सर्वात जास्त वाढ झाली आहे. तेथे २०१० मधील १४३ ही संख्या २०१४ मध्ये १६७ वर गेली आहे. अरुणाचल प्रदेशात २००६ मध्ये १४ वाघ होते ते आता २८ झाले आहेत. आसाम व अरुणाचल प्रदेशाव्यतिरिक्त मिझोरम व उत्तर बंगालच्या क्षेत्रांचाही समावेश या अहवालात केला आहे. या प्रदेशात सात व्याघ्र प्रकल्प असून तीत आसामात मानस, काजीरंगा व नामेरी, अरुणाचलमध्ये पाक्के व नामदफा, मिझोराममध्ये दामपा व प. बंगालमध्ये बुक्सा हे आहेत. आसामच्या काजीरंगा राष्ट्रीय उद्यानात वाघांची संख्या सर्वात जास्त म्हणजे १५७ एवढी आहे. तर अरुणाचल प्रदेशच्या नामदफा उद्यानात सर्वात कमी म्हणजे ४ वाघ आहेत.
या भागात वाघांची संख्या वाढण्याची व असलेली संख्या टिकण्याची शक्यता असली तरी येथे होणारी अवैध शिकार व अन्य कारणांमुळे वाघांची संख्या कमी प्रमाणात वाढली आहे. (वृत्तसंस्था)