शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
6
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
7
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
8
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
9
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
10
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
11
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
12
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
13
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
14
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
15
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
16
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
17
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
18
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
19
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
20
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?

सुधारित- उष्माघात ८ बळी - (मुख्य बातमी करणे)

By admin | Updated: June 6, 2014 23:44 IST

नागपुरात उष्माघाताचे ८ बळी

नागपुरात उष्माघाताचे ८ बळी

विदर्भ होरपळला : पारा ४७ अंशावर

नागपूर: आग ओकणार्‍या सूर्याच्या प्रकोपामुळे नागपुरात उष्माघाताने आठ जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक तापमानाचा पशुपक्ष्यांनाही फटका बसला. शुक्रवारी तापमानाने विक्रमी उंची गाठत ४७ अंश से. चा टप्पा पार केला. विदर्भात चंद्रपूर, वर्धा व ब्रšापुरीत ४७ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले.
नागपूर पोलिसांनी आठ जणांचे मृत्यू उष्माघाताने झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. पोलिसांनी अनोळखी मृतदेह शासकीय इस्पितळांकडे शवविच्छेदनासाठी पाठविले आहे.
नागपुरात सक्करदरा भागातील धरती डेकोरेशन गोदामाजवळ एक ४५ वर्षीय अनोळखी इसम मृतावस्थेत आढळून आला. कॉटनमार्केट गेट क्रमांक १ च्या आत ४५-५० वयोगटातील अनोळखी रिक्षाचालक रिक्षातच मृतावस्थेत आढळला. लकडगंज हद्दीतील जुना भंडारामार्गावरील सुदर्शन चौकातील वाहतूक पोलिसांच्या बुथजवळ अंदाजे ६०-६५ वर्षीय अनोळखी महिला मृतावस्थेत आढळून आली. अजनी हद्दीतील कुंजीलालपेठ येथे अंदाजे ५५ ते ६० वर्षीय इसम मृत आढळला. याशिवाय वर्धा रोड पांजरी रोडवर एका २८ वर्षीय तरुणाचा, विश्वकर्मानगर येथे एका ५० वर्षीय व्यक्तीचा आणि धरमपेठ खरे टाऊन परिसरात दोन आणि वाडीमध्ये एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला.
३ जून २००३ मध्ये नागपुरात ४७.७ अंश से. तापमानाची नोंद झाली होती. या विक्रमी तापमानापेक्षा फक्त एक अंशाने कमी तापमानाची शुक्रवारी नोंद झाली. एकीकडे मान्सून केरळात दाखल झाला असताना दुसरीकडे मध्य महाराष्ट्रात मात्र तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. (प्रतिनिधी)
-------------
विदर्भातील तापमान (अंश. से.)
चंद्रपूर ४७.५
ब्रšापुरी ४७.५
वर्धा ४७.२
नागपूर ४६.७
गोंदिया ४५.३
अकोला ४५.२
अमरावती ४४.६
यवतमाळ ४४.८
वाशीम ४२.८