शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

मतदान यंत्रांमध्ये फेरफार करणे अशक्यच

By admin | Updated: March 27, 2017 01:32 IST

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम) उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीनंतर एकदम वादात सापडली असली तरी

नवी दिल्ली : इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम) उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीनंतर एकदम वादात सापडली असली तरी देशाच्या निवडणूक आयोगाने या यंत्रांमध्ये कोणत्याही प्रकारचा बेकायदेशीर फेरफार करता येत नसल्याचा निर्वाळा दिला आहे. या यंत्रांच्या अचूकतेवर आमचा पूर्ण विश्वास असून त्यात कोणताही बेकायदेशीर बदल करता येत नाही. या यंत्रांच्या कामगिरीबद्दल जे बेछूट आरोप झाले ते निराधार व म्हणूनच फेटाळून लावण्याच्या लायकीचे आहेत, असे आयोगाने म्हटले. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार आजपर्यंत राज्यांमध्ये या यंत्रांद्वारे १०७ व लोकसभेच्या तीन निवडणुका व्यवस्थित पार पडल्या. २०१४ मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकांसाठी दहा लाख ईव्हीएम वापरण्यात आली व त्या निवडणुकांचा निकाल सगळ््यांनी मान्यही केला. ईव्हीएम पर्यावरणाचे संरक्षण करणारी मतपत्रिकांचा वापर करण्यात आलेल्या शेवटच्या निवडणुकीसाठी ७-८ हजार टन कागद लागला होता व हा कागद पूर्ण वाढ झालेली एक लाख २० हजार झाडे तोडून तयार करावा लागला होता. हा विचार केला तर ईव्हीएम पर्यावरणाचे संरक्षण करणारी व फेरवापर करता येणारी असल्याचे माजी निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी म्हटले  इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांत नियमबाह्य व बेकायदा बदल करता येतो, असे प्रात्यक्षिक अजून कोणी दाखवून देऊ शकलेले नाही, असे झैदी यांनी सांगितले.