शहरं
Join us  
Trending Stories
1
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
2
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
3
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
7
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
8
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
9
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
10
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
11
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
12
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
13
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
14
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
15
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
16
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
17
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
18
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
19
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
20
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

मतदान यंत्रांमध्ये फेरफार करणे अशक्यच

By admin | Updated: March 27, 2017 01:32 IST

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम) उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीनंतर एकदम वादात सापडली असली तरी

नवी दिल्ली : इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम) उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीनंतर एकदम वादात सापडली असली तरी देशाच्या निवडणूक आयोगाने या यंत्रांमध्ये कोणत्याही प्रकारचा बेकायदेशीर फेरफार करता येत नसल्याचा निर्वाळा दिला आहे. या यंत्रांच्या अचूकतेवर आमचा पूर्ण विश्वास असून त्यात कोणताही बेकायदेशीर बदल करता येत नाही. या यंत्रांच्या कामगिरीबद्दल जे बेछूट आरोप झाले ते निराधार व म्हणूनच फेटाळून लावण्याच्या लायकीचे आहेत, असे आयोगाने म्हटले. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार आजपर्यंत राज्यांमध्ये या यंत्रांद्वारे १०७ व लोकसभेच्या तीन निवडणुका व्यवस्थित पार पडल्या. २०१४ मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकांसाठी दहा लाख ईव्हीएम वापरण्यात आली व त्या निवडणुकांचा निकाल सगळ््यांनी मान्यही केला. ईव्हीएम पर्यावरणाचे संरक्षण करणारी मतपत्रिकांचा वापर करण्यात आलेल्या शेवटच्या निवडणुकीसाठी ७-८ हजार टन कागद लागला होता व हा कागद पूर्ण वाढ झालेली एक लाख २० हजार झाडे तोडून तयार करावा लागला होता. हा विचार केला तर ईव्हीएम पर्यावरणाचे संरक्षण करणारी व फेरवापर करता येणारी असल्याचे माजी निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी म्हटले  इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांत नियमबाह्य व बेकायदा बदल करता येतो, असे प्रात्यक्षिक अजून कोणी दाखवून देऊ शकलेले नाही, असे झैदी यांनी सांगितले.