शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
5
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
6
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
7
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
8
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
9
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
10
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
11
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
12
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
13
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
14
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
15
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
16
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
17
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
18
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
19
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
20
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...

... तर पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्यायला हवा - अरविंद केजरीवाल

By admin | Updated: January 26, 2017 16:08 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना पद्मविभूषण जाहीर झाल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 26 - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना पद्मविभूषण जाहीर झाल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे.  शरद पवार यांना पद्मविभूषण देण्याचे धाडस केल्याबाबत मोदींना भारतरत्न मिळायला हवा, असा टोला केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींना हाणला आहे. 
(शरद पवार यांना ‘पद्मविभूषण’)
 
यासंदर्भात त्यांनी ट्विट करत पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.  देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत, देशाला हुकूमशाही शक्तींपासून वाचवण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी पंतप्रधान मोदींना टार्गेट केले. 
(काँग्रेसला इंदिरा गांधींच्या काळात मिळाला सोव्हिएत संघाकडून निधी - CIA)
 
2014 मधील लोकसभा निवडणुकांच्या प्रचारावेळी पंतप्रधान मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेस 'नॅचरल करप्ट पार्टी' असल्याची टीका केली होती. तसंच राष्ट्रवादीचा उल्लेख भ्रष्टाचारवादी पार्टी असादेखील केला होता. तरीही त्याच पक्षातील नेत्याला पद्मविभूषण कसा दिला गेला, असा प्रश्नही 'आप'च्या नेत्यांनी उपस्थित केला आहे.