शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

हिंमत असेल, तर राष्ट्रपती राजवट आणा - ममता बॅनर्जी

By admin | Updated: November 23, 2014 02:32 IST

पक्षाचे खासदार श्रींजॉय बोस यांना शुक्रवारी अटक झाल्यानंतर शनिवारी तृणमूल काँग्रेस अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला़

कोलकाता : शारदा घोटाळ्याप्रकरणी आपल्या पक्षाचे खासदार श्रींजॉय  बोस यांना शुक्रवारी अटक झाल्यानंतर शनिवारी तृणमूल काँग्रेस अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला़ मी व माङया पक्षाविरुद्ध सूड उगवला जात आहे, असा आरोप त्यांनी केला़ एवढेच नाही, तर हिंमत असेल तर केंद्राने  पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करून दाखवावी, मला अटक करून दाखवावी, असे आव्हानही त्यांनी दिल़े
पक्षाच्या एका बैठकीत ममता बोलत होत्या़ पक्षाचे खासदार, आमदार आणि मंत्री या बैठकीला हजर होत़े हिंमत असेल तर त्यांनी मला तुरुंगात पाठवाव़े किती मोठा तुरुंग आहे, ते मी बघत़े आमच्यावर वार झाला तर आम्हीही जशास तसे प्रत्युत्तर देऊ़ त्यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट आणावी़ आम्ही मतपत्रिकांद्वारे त्याचे सडतोड उत्तर देऊ़ आम्ही सत्तेचे गुलाम नाही़ आम्ही केवळ लोकांसाठी काम करतो, असे ममता यावेळी म्हणाल्या़
 काँग्रेसने आयोजित केलेल्या नेहरू परिषदेला हजेरी लावली म्हणून भाजपा मला व माङया पक्षाला लक्ष्य करीत आह़े तृणमूल खासदार श्रींजॉय बोस यांना झालेली अटक त्याचाच परिपाक असल्याचा दावा ममतांनी यावेळी केला़ (वृत्तसंस्था)