शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
8
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
9
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
10
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
11
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
12
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
13
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
14
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
15
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
16
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
17
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
18
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
19
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
20
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...

...तर 22 वर्षापूर्वीच पाक झाला असता अण्वस्त्रहीन

By admin | Updated: January 30, 2017 13:13 IST

भारतीय हवाई दल त्यावेळी मिग-29 लढाऊ विमान ताफ्यात दाखल होण्याच्या प्रतिक्षेत होते. अमेरिकेच्या एफ-16 पेक्षा मिग-29 अधिक अत्याधुनिक होते.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 30 - भारतीय हवाई दलाने 1984 साली पाकिस्तानच्या अणवस्त्र प्रकल्पांवर हल्ला करण्याची तयारी केली होती अशी माहिती सीआयएच्या गोपनीय कागदपत्रातून समोर आली आहे. सीआयए या अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने त्यावेळी मिळवलेल्या माहितीमधून तसा निष्कर्ष काढला होता. 
 
तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर सीआयएने गुप्चर माहितीचे विश्लेषण करुन हा निष्कर्ष काढला होता.  भारताने असा हल्ला चढवला असता तर पाकिस्तानचे अणवस्त्र प्रकल्प पूर्णपणे नष्ट झाले असते किंवा मोठया प्रमाणावर हानी पोहोचवून अनेक वर्षापर्यंत पाकिस्तानला अणवस्त्र तंत्रज्ञानापासून वंचित ठेवता आले असते. 
 
भारतीय हवाई दल त्यावेळी मिग-29 लढाऊ विमान ताफ्यात दाखल होण्याच्या प्रतिक्षेत होते. अमेरिकेच्या एफ-16 पेक्षा मिग-29 अधिक अत्याधुनिक होते. पाकिस्तानकडे त्यावेळी एफ-16 लढाऊ विमाने होती. सीआयएनुसार काहुता आणि पीनस्टेच असे ते दोन प्रकल्प होते. 
 
विमानाने भारतापासून अर्ध्यातासाच्या अंतरावर हे दोन्ही प्रकल्प होते. त्यावेळी पाकिस्तानपेक्षा भारतीय हवाई दल अधिक सामर्थ्यवान आणि सशक्त होते. भारताने असा हल्ला केला असता तर पाकिस्तानला आपल्या प्रकल्पाचे रक्षण करता आले नसते असा सीआयएचा निष्कर्ष होता.