शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
2
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
3
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
4
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
5
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
6
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
7
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
8
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
9
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
10
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
11
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
12
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
13
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
14
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
15
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
16
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
17
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
18
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
19
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
20
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 

माझा फायदा हवा असेल तर भाजपाचे सरकार आणा - हरयाणात नरेंद्र मोदी

By admin | Updated: October 4, 2014 13:13 IST

हरयाणापासून मी अत्यंत जवळ आहे, परंतु मला तुमच्यापर्यंत पोचायचं असेल तर मध्ये अडथळा नको असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकांना भारतीय जनता पक्षाचं सरकार आणण्याचं आवाहन केलं आहे

ऑनलाइन टीम
करनाल (हरयाणा), दि. ४ - हरयाणापासून मी अत्यंत जवळ आहे, परंतु मला तुमच्यापर्यंत पोचायचं असेल तर मध्ये अडथळा नको असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकांना भारतीय जनता पक्षाचं सरकार आणण्याचं आवाहन केलं आहे. हरयाणामध्ये निवडणूक प्रचाराची सुरुवात मोदींनी केली असून नंतर ते महाराष्ट्रातही तीन सभा घेणार आहेत. केंद्रातल्या सत्तेचा लाभ राज्यात पोचायला हवा असेल तर राज्यांतही भाजपाचेच सरकार हवे अशी अप्रत्यक्ष भूमिका मोदींनी आपल्या भाषणातून व्यक्त केली आहे.
भारत सरकारने बासमतीच्या निर्यातीवर बंदी घातल्याची खोटी माहिती विरोधक पसरवत असल्याचे सांगत अशी कोणतीही गोष्ट केली नसल्याचे मोदी म्हणाले. हरयाणामध्ये सध्या काँग्रेसचे सरकार असून इथे आपले कुठलेही नियंत्रण नाहीये, त्यामुळे तुम्हाला बदल हवा असेल तर भाजपाचंच सरकार यायला हवं अशी साद मोदी यांनी घातली. जगभरातून आज भारताला महत्त्व दिलं जातंय, त्याचं कारण मोदी नाहीयेत तर केंद्रातलं स्थिर सरकार आहे. त्यामुळे भारतीय जनतेला जगभरातून मिळणारं महत्त्व अमेरिका, जपान व चीनच्या सहकार्यातून दिसत असल्याचं मोदी म्हणाले.
त्यामुळे हरयाणाला जर वैभव बघायचं असेल, केंद्रातल्या सरकारचा फायदा व्हावा हवा असेल तर इथेही संपूर्ण भाजपाचं सरकार यायला हवं असं मोदी म्हणाले.
हरयणामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात काम होत असून, अमेरिकेसोबत मी नुकताच एक करार केला असून हरयाणामध्ये कर्करोगावर प्रचंड संशोधन करण्यात येत असल्याचं मोदी यांनी सांगितले.
बेरोजगारी, कमी उत्पन्न, शिक्षणाचा अभाव, पायाभूत सुविधांचा अभाव आणि शेतक-यांचे हाल या सगळ्यासाठी गेली १० वर्षे सत्तेत असलेली काँग्रेस जबाबदार असल्याची टीका करत मोदींनी काँग्रेसला हरवत भाजपाला संपूर्ण बहुमत देण्याची मागणी हरयाणाच्या जनतेकडे केली आहे.