शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

...तर कार्निव्हल बेतला असता जिवावर!

By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST

पणजी : कार्निव्हल साजरा होत असताना पणजीतील गार्सिया द ऑर्ता उद्यानात ३ मुले विहिरीत पडली; परंतु तत्काळ त्यांना काढण्यात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

पणजी : कार्निव्हल साजरा होत असताना पणजीतील गार्सिया द ऑर्ता उद्यानात ३ मुले विहिरीत पडली; परंतु तत्काळ त्यांना काढण्यात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
ही घटना शनिवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली. पणजीतील चर्च स्क्वेअरजवळील या उद्यानात कार्निव्हलची धामधूम सुरू असताना एका बाजूला उद्यानातील विहिरीशेजारी काही मुले खेळत होती. त्यांचे पालकही तिथेच बसले होते. विहिरीच्या कठड्याकडे धावलेली तीन मुले अचानक खाली पाण्यात पडली. पालकांनी जराही वेळ न दवडता विहिरीत उतरून मुलांना वर काढले, अशी माहिती तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी दिली. मुलांना कोणतीही गंभीर इजा न झाल्याची माहिती देण्यात आली.
विहिरीत मुले पडल्यानंतर काहींनी त्वरित अग्निशामक दलाला फोन केला. त्यामुळे अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले; परंतु त्यापूर्वीच मुलांच्या पालकांनी त्यांना वर काढले होते, अशी माहिती अग्निशामक दलाकडून देण्यात आली. पणजी पोलीस स्थानकातील पोलीसही घटनास्थळी दाखल झाले होते.