शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

26/11ची पुनरावृत्ती झाल्यास संयम राखणार नाही

By admin | Updated: June 11, 2014 01:15 IST

मुंबई हल्ल्याची पुनरावृत्ती झाल्यास आपण संयम बाळगणार नसल्याचे भारताने अमेरिकेला स्पष्टच सांगितले होते, अशी माहिती माजी अमेरिकी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांनी दिली.

मुंबई हल्ला : तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी हिलरी क्लिंटन यांना स्पष्टच सांगितले होते
वॉशिंग्टन : मुंबई हल्ल्याची पुनरावृत्ती झाल्यास आपण संयम बाळगणार नसल्याचे भारताने अमेरिकेला स्पष्टच सांगितले होते, अशी माहिती माजी अमेरिकी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांनी दिली. 
क्लिंटन यांनी ही माहिती ‘हॉर्ड चॉईसेस’ या त्यांच्या नव्या पुस्तकामध्ये दिली आहे. 2क्क्8 मध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारताची आर्थिक राजधानी मुंबईवर हल्ला केला होता. क्लिंटन तेव्हा अमेरिकी परराष्ट्रमंत्री होत्या. या हल्ल्यानंतर क्लिंटन यांची तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग व काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी चर्चा झाली होती. या चर्चेत उभय नेत्यांनी दुसरा हल्ला झाल्यास आपणाकडून संयमाची अपेक्षा बाळगू नये, असे आपणास स्पष्ट सांगितले होते, असे क्लिंटन यांनी म्हटले आहे. मुंबई हल्ल्यानंतर सिंग यांनी पाकबाबत संयम दाखविणो किती कठीण बनले आहे, हे मला सांगितले होते.
पाकस्थित लष्कर ए तोयबा या संघटनेच्या दहशतवाद्यांनी 26 नोव्हेंबर 2क्क्8 ला मुंबईतील अनेक ठिकाणी घातक हल्ला केला होता. यात 166 जण ठार झाले होते. मृतांत पाच अमेरिकी नागरिकांचाही समावेश होता. भारतीय या हल्ल्याला 26/11 असे संबोधतात. हा एक प्रकारे 9/11चा प्रतिध्वनी आहे. 9/11ला अमेरिकेत हल्ला होऊन वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दोन गगनचुंबी इमारती भुईसपाट झाल्या होत्या. मुंबई हल्ल्यादरम्यान हॉटेल ताजमहल पॅलेसमध्ये सर्वाधिक जीवितहानी झाली होती. भारतीय नागरिकांप्रति सहवेदना व्यक्त करण्यासाठी मी मुंबईतील याच हॉटेलमध्ये वास्तव्य केले, असे क्लिंटन यांनी या पुस्तकात लिहिले आहे. हे पुस्तक मंगळवारी बाजारात उपलब्ध होत आहे.  (वृत्तसंस्था)
 
 
‘आयएसआय’मुळे लादेनविरोधी मोहिमेची पाकला माहिती दिली नव्हती
-वॉशिंग्टन : पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयमधील काहीजणांचे अल-काईदा व तालिबानशी संबंध असल्याचे ठाऊक असल्याने अमेरिकेने ओसामा बिन लादेनला ठार मारण्याच्या आपल्या गुप्त मोहिमेची माहिती पाक सरकारला दिली नव्हती, असे अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटले आहे. 
-आमचे पाकसोबतचे संबंध आधीच खूप खराब झाले होते. पाक लष्कर आपल्या हवाई हद्दीत घुसखोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर शांत बसले नसते. त्यामुळे पाकला सांगूनच ही मोहीम राबवावी जेणोकरून पुढील संभाव्य अनर्थ टळू शकेल, असाही एक मतप्रवाह होता. त्याचबरोबर पाकला न सांगता जर मोहीम राबवली तर संबंध एकदम तुटतील व त्याचा आपल्या अफगाण युद्धावर परिणाम होईल, असेही म्हटले जात होते. मात्र, आम्ही हा धोका पत्करला व अबोटाबादमध्ये लादेनला ठार मारले.