शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
3
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
4
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
5
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
6
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
7
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
8
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
9
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
11
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
12
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
13
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
14
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
15
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
16
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
17
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
18
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
19
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
20
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
Daily Top 2Weekly Top 5

एअर इंडियाच्या ३० हजार कोटींच्या कर्जासाठी पर्यायांचा विचार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 01:15 IST

एअर इंडियाचे ३० हजार कोटींचे कर्ज स्वत:च्या माथ्यावर घेण्यासाठी सरकार नीती आयोगाने सूचविलेल्या उपायाच्या पलिकडे जाऊन विविध पर्यायांवर विचार

नवी दिल्ली : एअर इंडियाचे ३० हजार कोटींचे कर्ज स्वत:च्या माथ्यावर घेण्यासाठी सरकार नीती आयोगाने सूचविलेल्या उपायाच्या पलिकडे जाऊन विविध पर्यायांवर विचार करीत आहे. एअर इंडियामधील काही हिस्सेदारी विकण्याचा पर्याय नीती आयोगाने सुचविलेला आहे.उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, विरोधी लिलावाच्या (रिव्हर्स बीड) माध्यमातून ३० हजार कोटी रुपये उभारण्याचा एक पर्याय सरकारकडून तपासून पाहिला जात आहे. एअर इंडियाच्या लँडिंग स्लॉट आणि अन्य आॅपरेटिंग मालमत्तांच्या अधिकारांची विक्री या माध्यमातून केली जाऊ शकते. या मालमत्तांमुळे एअर इंडियाला अन्य स्पर्धक खासगी विमान वाहतूक कंपन्यांच्या तुलनेत अनेक विशेषाधिकार मिळाले आहेत. विदेशात उड्डाण करताना त्यामुळे एअर इंडियाला कमी खर्च येतो. याशिवाय एअर इंडियाच्या मालकीच्या असंख्य पायाभूत सोयी भारतीय विमानतळांवर आहेत. त्यांच्या माध्यमातूनही निधी उभा केला जाऊ शकतो. एअर इंडियाकडून मिळणाऱ्या परताव्यात वाढ करण्याचे अनेक मार्ग सरकार समोर आहेत. अर्थात हे सर्व सध्या पर्यायांच्याच स्वरूपात आहेत. यापैकी नेमका कोणता पर्याय स्वीकारायचा याचा निर्णय मंत्री समूह घेईल.सरकारच्या वतीने एअर इंडियाला या कर्जाची माफी दिल्यास सरकारच्या तिजोरीवर मोठा बोजा पडणार आहे. कारण बँकांचे कर्ज सरकारला स्वीकारावे लागणार आहे. कर्ज देणाऱ्या बँकांनी या कर्जांची पुनर्रचना करण्यास नकार दिला आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही रिव्हर्स बीडच्या माध्यमातून समस्येवर मात करू शकतो.- एअर इंडियाच्या डोक्यावर सुमारे ६० हजार कोटींचे कर्ज आहे. त्यापैकी सुमारे २२ हजार कोटींचे कर्ज विमान खरेदी कार्यक्रमाशी संबंधित आहे. याशिवाय ६ हजार ते ७ हजार कोटी रुपयांचे कर्ज परिचालनाशी संबंधित आहे.यातील ३0 हजार कोटींचे कर्ज सरकारने स्वत:कडे घेऊन एअर इंडिया नव्या खरेदीदाराकडे सुपुर्द करावे, अशी शिफारस नीती आयोगाने केली आहे. कर्जाचा बोजा कमी झाल्यानंतर एअर इंडियाला चांगली किंमत मिळू शकते, असे आयोगाला वाटते.