शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
7
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
8
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
9
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
11
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
12
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
13
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
14
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
15
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
16
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
17
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
18
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
19
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
20
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!

यूपीच्या निवडणूक रिंगणात आठवले

By admin | Updated: September 12, 2016 04:09 IST

उत्तर प्रदेश निवडणुकीत उतरण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले सज्ज झाले आहेत. भाजपासोबत या निवडणुकीत उतरण्याची इच्छा व्यक्त करतानाच आठवले यांनी हे स्पष्ट केले

मीना कमल, लखनौउत्तर प्रदेश निवडणुकीत उतरण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले सज्ज झाले आहेत. भाजपासोबत या निवडणुकीत उतरण्याची इच्छा व्यक्त करतानाच आठवले यांनी हे स्पष्ट केले की, जर आरपीआयला या राज्यात ३० जागा मिळाल्या, तर भाजपासोबत आम्ही निवडणूक लढवू. भाजपाच्या नेतृत्वाबरोबर चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. लखनौत पत्रकारांशी बोलताना रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे (ए) प्रमुख रामदास आठवले यांनी राज्यात बसपाला आरपीआयचा पर्याय उभा करण्याचा दावा केला. आगामी निवडणुकीत भाजपा आणि आरपीआय राज्यात पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करतील, असे सांगून आठवले म्हणाले की, बसपा केवळ दलितांच्या मतांचा सौदा करीत आहे, तर दलित, अल्पसंख्यांक आणि सवर्णातील आर्थिकदृष्ट्या मागास यांच्यासाठी संघर्ष करणे, हे आरपीआयचे ध्येय आहे. आठवले म्हणाले की, बसपाच्या प्रमुख मायावती यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्ती हटवून कांशीराम यांच्या मूर्ती स्थापन करण्याचे जे काम केले आहे ते बाबासाहेबांचा अवमान करणारे आहे, तर महाराष्ट्रात बाबासाहेबांच्या सन्मानार्थ आम्ही मोठे आंदोलन केले होते. यात आरपीआयच्या नऊ कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला होता, असेही त्यांनी सांगितले. सामाजिक न्याय मंत्रालयाअंतर्गत राज्यात अधिकाधिक निधी देण्यात येईल, तर डोक्यावरून मैला नेण्याची प्रथा बंद केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.