शहरं
Join us  
Trending Stories
1
१८ वर्षाखाली सहमतीने शारीरिक संबंध ठेवू शकतो का?; केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर
2
Crime News : धक्कादायक! रात्री उशिरा गावात गोळीबारचा आवाज झाला, जमिनीच्या वादातून दोन भावांना गोळ्या घातल्या
3
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; 'या' कामासाठी मिळणार ३० दिवस सुट्टी
4
थायलंडमध्ये भारतीय पर्यटकांचे लाजिरवाने कृत्य; मौजमजेसाठी बारगर्ल बोलविली आणि तिच्या शरीरावरच घेतला आक्षेप...
5
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
6
आजचे राशीभविष्य २५ जुलै २०२५ : या राशीला नशिबाची साथ लाभेल, धन प्राप्तीचे योग
7
ना नोकरी, ना सॅलरी तरीही मिळालं ५.५० कोटींचं कर्ज; SBI मध्ये मोठा घोटाळा उघड, १८ जण अटकेत
8
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
9
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
10
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
11
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
12
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
13
विघ्नहर्ता, प्रवासाचे विघ्न दूर करशील का? गणपती विशेष गाड्या पहिल्या मिनिटालाच फुल्ल
14
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
15
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश
16
‘स्लिपिंग प्रिन्स’ला कधीच जाग येणार नाही! सौदीच्या 'झोपलेल्या राजकुमारा'चा प्रवास थांबला
17
कोकाटेंची खुर्ची अजून शाबूत कशी? कृषीमंत्र्यांच्या 'बडबोलेपणा'वर अजितदादांचे मौन का?
18
स्विगी-झोमॅटो : ‘गिग’ कामगारांना हवी कायद्याची सुरक्षा
19
मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचाही सन्मान करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
संपादकीय : बीसीसीआयला 'सरकारी' वेसण! ऑलिम्पिकच्या दिशेने मोठे पाऊल

साडेनऊ हजारांवर हेक्टरला तडाखा वादळी पाऊस : पंचनामे अजून सुरूच

By admin | Updated: September 16, 2015 23:38 IST

जळगाव- जिल्हाभरात १० ते १३ सप्टेंबर या दरम्यान झालेल्या वादळी पावसासह गारपीटीमुळे नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामे सुरूच आहेत. कृषि विभागाने नुकसानीचा प्राथमिक अहवाल मंगळवारी प्रशासनाला दिला असून, त्यात विविध पिकांचे सुमारे नऊ हजार ८७५ हेक्टवरला तडाखा बसल्याचे म्हटले आहे. जळगाव, भुसावळ, रावेर, यावल, बोदवड, बोदवड, अमळनेर, पारोळा, एरंडोल, धरणगाव, जामनेर, चोपडा या तालुक्यांमध्ये नुकसान झाले आहे. तर मुक्ताईनगर, चाळीसगाव, पाचोरा व भडगाव या तालुक्यांना मात्र वादळी पावसाचा तडाखा बसलेला नसल्याचे कृषि विभागाने म्हटले आहे.

जळगाव- जिल्हाभरात १० ते १३ सप्टेंबर या दरम्यान झालेल्या वादळी पावसासह गारपीटीमुळे नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामे सुरूच आहेत. कृषि विभागाने नुकसानीचा प्राथमिक अहवाल मंगळवारी प्रशासनाला दिला असून, त्यात विविध पिकांचे सुमारे नऊ हजार ८७५ हेक्टवरला तडाखा बसल्याचे म्हटले आहे. जळगाव, भुसावळ, रावेर, यावल, बोदवड, बोदवड, अमळनेर, पारोळा, एरंडोल, धरणगाव, जामनेर, चोपडा या तालुक्यांमध्ये नुकसान झाले आहे. तर मुक्ताईनगर, चाळीसगाव, पाचोरा व भडगाव या तालुक्यांना मात्र वादळी पावसाचा तडाखा बसलेला नसल्याचे कृषि विभागाने म्हटले आहे.
नुकसानीची अंतिम आकडेवारी येईपर्यंत ही आकडेवारी आणखी वाढेल. वादळी पावसामुळे १२ हजार ६१६ शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे.
सर्वाधिक नुकसान जामनेरात
जामनेर तालुक्यात तीन हजार ४३० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यापाठोपाठ जळगाव तालुक्यात दोन हजार ९६४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

नुकसानीची माहिती
तालुका बाधित गावे बाधित शेतकरी क्षेत्र (हेक्टर)
जळगाव २३ ३७८६ २९६४.८०
भुसावळ २ ८२ ३४
रावेर १३ १२०० ६५८
यावल ६९ ९४ ७५.७०
बोदवड १३ १४५ १८५
अमळनेर ५ ५४५ ३९१
पारोळा ६११४५ ५५३
एरंडोल १७१४१७ ४६०
धरणगाव १३१२५९ ९०३
जामनेर१५२५०० ३४३०
चोपडा१२४४३ २२१.४०