शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

हे तर जनतेचे ‘शंभर बुरे दिन’

By admin | Updated: August 31, 2014 03:13 IST

काही निर्णयांवरून सरकारचा धोरणात्मक कल दिसून येतो. हा कल कॉर्पोरेट हाउसेससाठी ‘अच्छे दिन’ तर जनतेसाठी ‘बुरे दिन’ सांगणारा आहे.

मोदींच्या 100 दिवसांकडे कसे बघाल?
केवळ 100 दिवसांत कोणत्याही सरकारच्या कामगिरीचा सर्वसमावेशक आढावा घेणो कठीण आहे. पण निश्चितच या सरकारने सर्वसाधारण अर्थसंकल्प आणि रेल्वे अर्थसंकल्पात काही महत्त्वाचे निर्णय घेतले. काही निर्णयांवरून सरकारचा धोरणात्मक कल दिसून येतो. हा कल कॉर्पोरेट हाउसेससाठी ‘अच्छे दिन’ तर जनतेसाठी ‘बुरे दिन’ सांगणारा आहे. सरकारने सामाजिक कार्यक्रमांसाठीची तरतूद कमी केली आहे. सबसिडी कपातीमुळे लोकांवर विपरीत परिणाम होईल. दरमहा पेट्रोल-डिङोल दरवाढीचा परिणाम आपण बघतोच आहोत.
दरवाढ आणि भ्रष्टाचार हा मोदींचा प्रमुख मुद्दा होता. हे दोन मुद्दे सोडविण्यासाठी सरकारने गंभीरपणो काही केले असे वाटते काय?
मोदींना लाल किल्ल्यावरून भाषण करताना दरवाढीच्या मुद्दय़ावर बोलणो आवश्यक वाटले नाही. दरवाढीवर नियंत्रण हवे असेल तर बाजारपेठांवर अधिक नियंत्रण आणण्याची गरज आहे. त्याऐवजी या सरकारने ‘किमान सरकार, खासगी क्षेत्रला अधिकाधिक लाभ’ हा नारा दिला आहे. त्यामुळे निवडणूक जाहीरनाम्याच्या अंमलबजावणीचा प्रश्नच कुठे येतो.
‘लव्ह जिहाद’बद्दल काय म्हणाल?
गेले 1क्क् दिवस पाहता सार्वजनिक चर्चा विकासाची होती पण तळागाळात विनाशाचे काम सुरू होते. जातीय हिंसाचाराच्या घटना पुढील 1क् वर्षे रोखल्या जातील, असे मोदींनी म्हटले असले तरी जातीयवादाच्या मोहिमेला कुठेही स्थगिती नाही. रा.स्व. संघ आणि परिवाराच्या कारवाया सुरूच आहेत. आता तर ते युवक-युवतींच्या संमत संबंधांनाही जातीय वळण देत आहेत.
सत्तेवर येऊन 1क्क् दिवस होण्याआधीच विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाला हादरे बसले आहेत. त्याबद्दल काय सांगाल?
 त्याबद्दल कोणताही निष्कर्ष काढणो घाईचे ठरेल. भाजपाने विजयाचा केलेला गवगवा पाहता वस्तुस्थिती निश्चितच वेगळी आहे. देश धर्मनिरपेक्ष आहे हे भाजपाला अजून शिकता आले नाही.
तथाकथित जातीयवादी भाजपाविरुद्ध लढण्यासाठी धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकजूट होण्याची गरज आहे असे तुम्हाला वाटते काय?
लोकांची एकजूट व्हावी, असे आम्हाला वाटते. विविध घटकांनी रा.स्व. संघ आणि भाजपाविरुद्ध एकत्र यावे. राजकीय पक्षांनी एकजूट केली तरी त्यात परस्पर सामंजस्य नसल्यामुळे कटिबद्धतेचा अभाव दिसून येतो. एकीकडे जायीयवादाशी तडजोड करायची आणि दुसरीकडे जातीयवादाविरुद्ध लढण्याची भाषा करायची असे चालत नाही. देशभरात ऐक्य समित्या स्थापन करण्यावर मुख्य भर दिला जावा. त्यामुळे हा मुद्दा समोर आणता येईल. अशा समित्यांचा भाग बनू इच्छिणारे लोक पुढे येत असतील तर आम्ही त्यांचे स्वागतच करू. जातीयवाद आणि लोकांमध्ये फूट पाडण्याच्या राजकारणाशी लढायचे झाल्यास अशा ऐक्य समित्या तळागाळातून सुरू होण्याची गरज आहे.
त्यासाठी काय कराल?
विविध राज्यांमध्ये लोकांना एकत्र आणण्याची प्रक्रिया आम्ही सुरू केली. आम्ही बाहेर पडलो आहोत. दोनच दिवसांपूर्वी रांची येथे मोठे संमेलन भरविले. झारखंडमध्ये निवडणुका असल्याने संघ परिवारातील संघटनांनी विविध जाती व मुस्लिमांमध्ये वैमनस्य निर्माण करण्याचे प्रयत्न चालविले आहेत.
 
धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकजूट होत ‘जातीयवादी’ 
भाजपाशी लढण्याची वेळ आली असल्याचे सांगत 
माकपचे सरचिटणीस प्रकाश करात यांनी धर्मनिरपेक्ष शक्तींची पुन्हा आघाडी उभारण्याची गरज अधोरेखित 
केली. पण यात काँग्रेसला स्थान नसेल. माकप पॉलिट ब्युरोच्या सदस्य ज्येष्ठ नेत्या वृंदा करात  यांनी 
काँग्रेससोबत केलेल्या एकजुटीत कटिबद्धतेचा अभाव राहील, असे सांगत ही शक्यता साफ फेटाळली. त्यांनी लोकमतचे फराज अहमद  यांच्याशी केलेली बातचीत..