शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

वैनगंगेचे प्रदूषण कसे थांबवाल

By admin | Updated: January 22, 2015 00:07 IST

नागपूर : नागपूर व इतर शहरांतील सांडपाणी मिसळत असल्यामुळे वैनगंगा नदी व गोसेखुर्द धरणातील पाणी प्रदूषित झाले आहे. यासंदर्भात शासन व नागपूर महानगरपालिका काय उपाययोजना करणार आहेत, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी करून यावर दोन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत.

नागपूर : नागपूर व इतर शहरांतील सांडपाणी मिसळत असल्यामुळे वैनगंगा नदी व गोसेखुर्द धरणातील पाणी प्रदूषित झाले आहे. यासंदर्भात शासन व नागपूर महानगरपालिका काय उपाययोजना करणार आहेत, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी करून यावर दोन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत.
याप्रकरणी तीन जनहित याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. गोसेखुर्द धरणाची दारे उघडून पाणी वाहून जाऊ द्यावे. यामुळे पाण्याची पातळी कमी होऊन बुडीत क्षेत्रातील नागरिकांचे नुकसान होणार नाही. धरणातील पाणी प्रचंड प्रदूषित झाल्याने ते पिण्यासाठी किंवा सिंचनासाठी वापरू शकत नाही, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रतिज्ञापत्र सादर करून धरणाचे पाणी प्रदूषित असल्याचे मान्य केले आहे. पाणी नागरिकांसाठी धोकादायक आहे काय हे ठरविण्यासाठी किमान पाच चाचण्या करणे आवश्यक असल्याची माहिती मंडळाने दिली आहे.