शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
3
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
4
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
5
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
6
Priya Saroj Rinku Singh: रिंकूने अंगठी घालताच प्रिया सरोज यांना अश्रू अनावर; बघा साखरपुड्यातील व्हिडीओ
7
राजा रघुवंशीची हत्या, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
8
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
9
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
10
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
11
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या
12
सावधान! कोरोना हातपाय पसरतोय, देशभरात ६०००हून अधिक रुग्ण; २४ तासांत 'इतक्या' लोकांचा मृत्यू
13
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
14
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
15
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
16
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
17
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
18
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
19
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
20
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."

हिंदुंची टक्केवारी घटली, मुस्लीमांची वाढली, केंद्र सरकारचे शिक्कामोर्तब

By admin | Updated: August 25, 2015 18:14 IST

चार वर्षे बासनात बांधून ठेवलेली जनगणना अखेर केंद्र सरकारने जाहीर केली असून मुस्लीम वगळता बाकी सर्व धर्मीयांचा जन्मदर कमी झाल्याचे समोर आले आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २५ - गेली चार वर्षे बासनात बांधून ठेवलेली जनगणना अखेर केंद्र सरकारने जाहीर केली असून मुस्लीम वगळता बाकी सर्व धर्मीयांचा जन्मदर कमी झाल्याचे समोर आले आहे. हिंदुंचा जन्मदर ०.७ टक्क्यांनी घटला आहे, तर मुस्लीमांचा जन्मदर २००१ ते २०११ या दशकात ०.८ टक्क्यांनी वाढला आहे. भारताची २०११ ची लोकसंख्या १२१ कोटी ९ लाख होती. या जनगणनेनुसार भारतातल्या हिंदूंची संख्या ९६ कोटी ६३ लाख (७९.८ टक्के) आहे, मुस्लीमांची संख्या १७ कोटी २२ लाख (१४.२ टक्के) आहे, ख्रिश्चन २ कोटी ७० लाख (२.३ टक्के), शीख २ कोटी ८ लाख (१.७ टक्के), बौद्ध ८४ लाख (०.७ टक्के), जैन ४५ लाख (०.४ टक्के), अन्य धर्मीयांची संख्या ७९ लाख (०.७ टक्के) व कुठलाही धर्म नसलेल्यांची संख्या २९ लाख (०.२ टक्के) असल्याचे समोर आले आहे.
देशाच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत हिंदूंचे प्रमाण ०.७ टक्क्यांनी घटल्याचे व मुस्लीमांचे ०.८ टक्क्यांनी वाढले आहे. शिखांचे लोकसंख्येतील प्रमाण ०.२ टक्क्यांनी तर बौद्धांचे ०.१ टक्क्यांनी घटले असून जैन व ख्रिश्चनांच्या लोकसंख्येच्या तुलनेतील प्रमाणात फारसा बदल झालेला नाही.
२००१ ते २०११ या दशकात हिंदूंची लोकसंख्या १७.७ टक्के दराने वाढली, मुस्लीमांची २४.६ टक्के दराने वाढली, ख्रिश्चनांची लोकसंख्या १५.५ टक्के दराने वाढली, शिखांची ८.६ टक्के दराने वाढली, बौद्धांची ६.१ टक्के दराने वाढली तर जैनांची लोकसंख्या ५.४ टक्के दराने वाढल्याचे जनगणनेत आढळले आहे.