शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

हिंदुंना दोन मुलगे तर, मुस्लिमांनाही दोनच मुलगे पाहिजेत - गिरीराज सिंह

By admin | Updated: April 21, 2016 16:09 IST

भारताने सर्व धर्मांसाठी दोन मुलांचा नियम सक्तीचा केला नाही तर, भारतात हिंदु मुली सुरक्षित रहाणार नाहीत.

ऑनलाइन लोकमत 

पाटणा, दि. २१ - भारताने सर्व धर्मांसाठी दोन मुलांचा नियम सक्तीचा केला नाही तर, भारतात हिंदु मुली सुरक्षित रहाणार नाहीत. पाकिस्तानप्रमाणे मुलींना बुरख्यामध्ये ठेवावे लागेल असे वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी केले आहे. भारताने आपले लोकसंख्येचे धोरण बदलणे आवश्यक आहे असे गिरीराज सिंह यांनी सांगितले. 
 
पश्चिम चंपारणमध्ये बाघा येथे सांस्कृतिक यात्रेमध्ये ते बोलत होते.  या कार्यक्रमाला अनेक साधू आणि आरएसएसचे स्वयंसेवक प्रेक्षकांमध्ये बसले होते. हिंदुंना दोन मुलगे असतील तर, मुस्लिमांनाही दोन मुलगे असले पाहिजेत. आपली लोकसंख्या कमी होत आहे. बिहारमध्ये सात जिल्हे असे आहेत जिथे हिंदूंची लोकसंख्या कमी होत आहे. 
 
लोकसंख्या नियंत्रणाचा नियम बदलला पाहिजे तेव्हाच हिंदू मुली सुरक्षित रहातील. नाहीतर, आपल्यालाही पाकिस्तानप्रमाणे आपल्या मुलींना बुरख्यामध्ये ठेवावे लागेल असे गिरीराज म्हणाले. किशनगंज, अरारीया या जिल्ह्यांचे त्यांनी आपल्या भाषणाता उदहारण दिले.  हिंदू पेक्षा इथे मुस्लिम लोकसंख्येचा टक्का वाढत असल्याचा दावा त्यांनी केला.