शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

अयोध्या तोडग्यासाठी हिंदू-मुस्लीम नेते एकत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2016 03:50 IST

बाबरी मशीद-राम जन्मभूमी वादावर चर्चेतून तोडगा काढण्याकरिता हिंदू आणि मुस्लिम समुदायाच्या नेत्यांनी येथे चर्चा केली. हा वाद मिटविण्याकरिता शांततापूर्ण मार्ग अवलंबण्याची

अयोध्या (उ.प्र.): बाबरी मशीद-राम जन्मभूमी वादावर चर्चेतून तोडगा काढण्याकरिता हिंदू आणि मुस्लिम समुदायाच्या नेत्यांनी येथे चर्चा केली. हा वाद मिटविण्याकरिता शांततापूर्ण मार्ग अवलंबण्याची गरज दोन्ही पक्षांनी व्यक्त केली आहे. अखिल भारतीय आखाडा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांनी बाबरी मशीद प्रकरणातील वयोवृद्ध याचिकाकर्ते हाशीम अन्सारी यांंची सोमवारी भेट घेतली. जवळपास अर्धा तास चाललेल्या या बैठकीदरम्यान अन्य काही महंत आणि साधूही उपस्थित होते. बैठकीनंतर गिरी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, या वादावर चर्चेद्वारे सर्वसहमतीने तोडगा काढण्याचा आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत. समझोता शांतीपूर्ण आणि दोन्ही समुदायांना स्वीकारार्ह असला पाहिजे. यासोबतच सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची दररोज सुनावणी व्हावी अशीही आमची इच्छा आहे. अन्सारी म्हणाले की, आम्ही चर्चेसाठी नेहमीच तयार असून या वादावर शांततापूर्ण मार्गाने तोडगा काढणे आवश्यक आहे. जेणेकरून दोन्ही समुदायांना यातून समाधान आणि आनंद मिळू शकेल. (वृत्तसंस्था)