शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

दिल्ली व परिसरात हाय अ‍ॅलर्ट घोषित

By admin | Updated: October 2, 2016 02:43 IST

पाकव्याप्त काश्मीरमधे भारतीय सैन्य दलाने यशस्वी सर्जिकल स्ट्राइक्स केल्यानंतर नवरात्र व दिवाळीत दिल्ली व परिसरात विपरित घटना घडू नये, यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने

- सुरेश भटेवरा, नवी दिल्ली पाकव्याप्त काश्मीरमधे भारतीय सैन्य दलाने यशस्वी सर्जिकल स्ट्राइक्स केल्यानंतर नवरात्र व दिवाळीत दिल्ली व परिसरात विपरित घटना घडू नये, यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने हाय अ‍ॅलर्ट जारी केला असून, गर्दीची ठिकाणे, प्रमुख इमारती, मंदिरे व प्रार्थना स्थळांची सुरक्षा वाढवली आहे.सर्जिकल स्ट्राइक्सनंतर इंटेलिजन्स ब्युरोचे दिल्ली व परिसरातून होणाऱ्या तमाम फोन कॉल्सकडे लक्ष होते. आयबीच्या अहवालानुसार, सर्जिकल स्ट्राइक्सनंतर दहशतवादी खवळले असून, दिल्ली व परिसरावर त्यांची नजर आहे. दिल्लीत मोठा दहशतवादी हल्ला घडवण्याचा त्यांचा इरादा असेल. त्यामुळे राजधानी व परिसरातील बस स्टँड्स, रेल्वे स्थानके, दोन्ही विमानतळे, बाजारपेठा व प्रमुख इमारतींची सुरक्षा व्यवस्था कडक करण्याचे आदेश दिले आहेत. नवरात्र व दिवाळीत दिल्लीच्या बाजारपेठांमध्ये गर्दी असते. दहशतवादी गट अशाच ठिकाणांना लक्ष्य बनवण्याचा प्रयत्न करतात, असा पूर्वाअनुभव आहे.दिल्लीत दिवाळीत, २९ आॅक्टोबर २00५ साली लष्कर ए तोयबाने पहाडगंज, सरोजिनीनगर मार्केट व गोविंदपुरीत ३ बॉम्बहल्ले घडवले. त्यात ६२ लोक ठार, तर २१0 लोक गंभीर जखमी झाले होते. अशा हल्ल्यांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कडक सुरक्षेचे आदेश दिले आहेत.