शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
2
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
3
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
4
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
5
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
6
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
7
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
8
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
9
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
10
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
11
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
12
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
13
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
14
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
15
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
16
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
17
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
18
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
19
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
20
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले

हॅलो ४- म्हापसा येथे उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती

By admin | Updated: December 20, 2014 22:28 IST

म्हापसा : उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी म्हापसा येथे आयोजित गोवा मुक्तिदिन कार्यक्रमात तिरंगा फडकविला.

म्हापसा : उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी म्हापसा येथे आयोजित गोवा मुक्तिदिन कार्यक्रमात तिरंगा फडकविला.
याप्रसंगी डसोझा म्हणाले, शांततेशिवाय कोणतेही राज्य किंवा राष्ट्र प्रगती साधू शकत नाही. राज्याची शांतता व सलोखा बळकट करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. राज्याने आरोग्य, शिक्षण, उद्योग, विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात चांगली कामगिरी बजाविली आहे. यापुढेही विकास अपेक्षित असून लोकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
या वेळी कला व संस्कृती मंत्री दयानंद मांद्रेकर, आमदार ग्लेन टिकलो, माजी सभापती उल्हास अस्नोडकर, प्रभाकर येंडे, लवचंद्र केणी (दोन्ही स्वातंत्र्यसैनिक), म्हापसा नगराध्यक्ष संदीप फळारी, उपजिल्हाधिकारी पुंडलिक खोर्जुर्वेकर, नगरसेवक सुधीर कांदोळकर, डीवायएसपी महेश गावकर, पोलीस निरीक्षक तुषार वेर्णेकर, सरकारी अधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. गजानन लोटलीकर यांनी स्वागत केले.