शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

उष्णतेची लाट पारा ४४ अंश सेल्सीअसवर : दोन दिवसात तीन अंश सेल्सीअसने वाढ

By admin | Updated: April 16, 2016 00:35 IST

जळगाव- जिल्‘ात उष्णेची लाट आली असून, कमाल तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. शुक्रवारी या मोसमातील सर्वाधिक ४४ अंश सेल्सीअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद जैन इरिगेशनच्या हवामानशास्त्र विभागाच्या केंद्रावर झाली.

जळगाव- जिल्‘ात उष्णेची लाट आली असून, कमाल तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. शुक्रवारी या मोसमातील सर्वाधिक ४४ अंश सेल्सीअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद जैन इरिगेशनच्या हवामानशास्त्र विभागाच्या केंद्रावर झाली.
उष्णतेची लाट आल्याने दुपारी रस्ते निर्मनुष्य झाल्याचे चित्र शुक्र्रवारी दिसून आले. तर तेलबिया संशोधन केंद्राच्या ममुराबाद येथील हवामानशास्त्र विभागामध्ये ४२ अंश सेल्सीअस एवढ्या तापमानाची नोंद झाली.
गुरुवारी जैन इरिगेशनच्या हवामानशास्त्र विभागाच्या केंद्रावर ४३ अंश सेल्सीअस एवढ्या तापमानाची नोंद झाली होती. अर्थातच एक दिवसात एक अंश सेल्सीअसने तापमानामध्ये वाढ झाली आहे.

मागील मोसमात होते ३२ अंश सेल्सीअस तापमान
मागील मोसमात म्हणजेच १५ एप्रिल २०१५ रोजी कमाल तापमान फक्त ३२ अंश सेल्सीअस एवढे होते. अर्थातच १५ एप्रिल २०१६ च्या कमाल तापमानाची तुपला मागील मोसमाशी तुलना केली तर तब्बल १२ अंश सेल्सीअस तापमान अधिक होते.

रस्ते निर्मनुष्य
उष्णतेची लाट असल्याने रस्ते निर्मनुष्य झाल्याचे चित्र शुक्रवारी दिसून आले. सुट्या असूनही बाजारात फारशी गर्दी दुपारनंतर दिसली नाही. उष्ण वार्‍यांपासून संरक्षण करण्यासाठी बागायतदार रुमाल, टोप्यांचा वापर करताना अनेक वाहनधारक, पादचारी दिसून आले. तसेच शीतपेयांच्या दुकानांवरही मोठी गर्दी दिसून आली. कार्यालयांमध्ये पंखे सुरू असतानाही घामाच्या धारा निघत होत्या.

पुढील तीन दिवसही धोक्याचे
सध्या पश्चिमेकडून पूर्वेकडे उष्ण वारे वाहत आहेत. ही लाट आणखी तीन ते चार दिवस कायम राहील, असा अंदाज तेलबिया संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ.सुदाम पाटील यांनी वर्तविला आहे.


तापमानाची माहिती
तापमान अंश सेल्सीअसमध्ये
एप्रिल २०१५एप्रिल २०१६
११ एप्रिल ४०४०.२
१२ एप्रिल ३९ ४०.६
१३ एप्रिल ३८ ४२.३
१४ एप्रिल ३३ ४३
१५ एप्रिल ३२ ४४