शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

दहशतीचे वातावरण - केजरीवाल

By admin | Updated: November 16, 2016 01:16 IST

मोदी सरकार हे श्रीमंताचे मित्र आणि गरीबांचे शत्रू असलेले सरकार आहे. नोटबंदीच्या निर्णयानंतर देशभर दहशतीचे वातावरण आहे.

सुरेश भटेवरा / नवी दिल्लीमोदी सरकार हे श्रीमंताचे मित्र आणि गरीबांचे शत्रू असलेले सरकार आहे. नोटबंदीच्या निर्णयानंतर देशभर दहशतीचे वातावरण आहे. अनेक विवाह स्थगित झाले आहेत, तर काही मोडले आहेत. मुलीच्या विवाह सोहळ्यात कोट्यवधींचा खर्च करणाऱ्या जनार्दन रेड्डीच्या घरी मोदी सरकार सीबीआयला पाठवीत नाही. अडीच लाखांची रक्कम बँकेत जमा करणाऱ्या सामान्य माणसाच्या मात्र हात धुवून मागे लागले आहे, अशी जोरदार टीका करीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी दिल्लीची विधानसभा बुधवारी दणाणून सोडली. नोटबंदीचा वादग्रस्त निर्णय राष्ट्रपतींनी थांबवावा, असा प्रस्ताव त्यांनी मांडला. केजरीवाल म्हणाले, एकीकडे धनाढ्य उद्योग घराण्यांचे १ लाख १४ हजार कोटींचे कर्ज वर्षभरात निर्लज्जपणे माफ करण्याचे औदार्य मोदी सरकारने दाखवले. जन धन खात्यात थोडीफार रोख रक्कम जमा करणाऱ्या गरीबांना धमकावण्याचा खेळ सुरू झाला आहे. पनामा पेपर्स लीकमधे मोदींच्या मित्रांची नावे आहेत, ही बाब आता लपून राहिलेली नाही. काळ्या पैशांच्या व्यवहारात पंतप्रधानांचा थेट नामोल्लेख झाला आहे, असे केजरीवाल म्हणाले. आदित्य बिर्ला ग्रुपच्या कार्यालयात सीबीआयने धाड घातल्यानंतर २५ कोटींची बेहिशेबी रोकड सापडली तेव्हा अनेक गौप्यस्फोट झाले होते, असे सांगून केजरीवालांनी त्यात पंतप्रधानांचे नाव घेतले.