शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS मुख्यालयाच्या पार्किंगसाठी प्राचीन मंदिरावर बुलडोझर?; स्थानिकांचा आक्रोश, लोक संतापले
2
Video: मालवणात मध्यरात्री हायव्हॉल्टेज ड्रामा; भाजपा पदाधिकाऱ्याच्या कारमध्ये सापडली लाखोंची रोकड?
3
पाकिस्तानी विमाने भारतीय हवाई हद्दीत उड्डाण करतील, पाकिस्तानचा अजेंडा ४ तासांत उद्ध्वस्त
4
'द फॅमिली मॅन'चे दिग्दर्शक राज निदिमोरु किती आहेत श्रीमंत? चुपचाप केलं असं काम की होतेय चर्चा?
5
Local Body Elecctions Voting: राज्यातील २६४ नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी आज मतदान
6
आजचे राशीभविष्य, २ डिसेंबर २०२५: सामाजिक क्षेत्रात सफलता व कीर्तीलाभ होण्याची शक्यता
7
ते ६२, ती ४६! ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि जोडी हेडन चर्चेत का?
8
Nashik Mhada Lottery: सोन्याहून पिवळं! फक्त १४ लाखात नाशिकमध्ये म्हाडाचे घर, लोकेशन काय?
9
प्रत्येक स्मार्टफोनमध्ये सरकारचे 'संचार साथी' ॲप; इच्छा असूनही डिलीट करता येणार नाही
10
रुपयाची ९०कडे वाटचाल! रुपयाची आशियातील इतर चलनांच्या तुलनेत वर्षभरात सर्वांत खराब कामगिरी
11
यंग सायंटिस्ट अवॉर्ड ते देशद्रोही! पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या निशांत अग्रवालला जन्मठेपेऐवजी तीन वर्षे कैद
12
अग्रलेख: आयोगावर आक्षेपांचे ढग! विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह तर येणारच
13
Local Body Elections: निवडणुका रद्द करण्यावरून आयोगावर सर्वपक्षीय संताप, पोरखेळ चालल्याची टीका
14
लेख: 'आदर' आदेश काढून 'मागायचा' की वर्तनातून मिळवायचा?
15
२४ नगरपालिका, नगरपंचायतींसाठी आता २० डिसेंबरला होईल मतदान
16
...तर बीकेसीतील बुलेट ट्रेन स्टेशनच्या कामाला स्थगिती, तीन दिवसांत मागितले उत्तर
17
देशातील महिलांना मिळणार विनातारण ३ लाखांपर्यंत कर्ज
18
विशेष लेख: बहुराष्ट्रवादाची हार आणि जागतिक संस्थांची थडगी
19
“आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे”: सरसंघचालक मोहन भागवत
20
नगरपरिषद निवडणुकांसाठी एकनाथ शिंदेंचा धडका, १० दिवसांत ५३ सभा; जनता कौल देईल का?
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये रॅगिंगमुळे हैराण ५० विद्यार्थी शाळेतून पळाले

By admin | Updated: February 14, 2015 23:50 IST

बिहारमध्ये रॅगिंगमुळे हैराण

बिहारमध्ये रॅगिंगमुळे हैराण
५० विद्यार्थी शाळेतून पळाले
शेखपुरा : कॉलेजचे विद्यार्थी सतत रॅगिंग करीत असल्याने येथील नवोदय विद्यालयाच्या ५० विद्यार्थ्यांनी शुक्रवारी रात्री शाळेतून धूम ठोकली. पळालेले सर्व विद्यार्थी आठवीचे आहेत. या विद्यार्थ्यांनी शनिवारी सकाळी जिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन कैफियत मांडली. त्यानंतर हे प्रकरण उजेडात आले.
जिल्हाधिकारी प्रणवकुमार यांनी शनिवारी सांगितले की, अकरावीच्या विद्यार्थ्यांकडून रॅगिंग होत असल्याने हे विद्यार्थी जेरीस आले होते. तक्रारीनंतरही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे रात्रीच्या भोजनानंतर हे विद्यार्थी वसतिगृहातून पळून गेले. शनिवारी सकाळच्या प्रार्थनेला आठवीचे विद्यार्थी नसल्याचे आढळून आले. त्यानंतर प्राचार्यांनी त्यांचा शोध घेतला. तेव्हा ते पळून गेल्याचे समोर आले. विद्यालयातून रात्री पळून गेलेले विद्यार्थी सकाळी जिल्हाधिकार्‍यांच्या निवासस्थानी गोळा झाले. तेव्हा परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जिल्हाधिकार्‍यांनी प्राचार्यांना पाचारण करीत या प्रकरणाची चौकशी करण्याचे तसेच सहभागी विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलविण्यास सांगितले. त्यानंतर या विद्यार्थ्यांना शाळेत परत पाठविण्यात आले व पुन्हा असा प्रकार होणार नाही याची खबरदारी घेण्याची सक्त ताकीद प्राचार्यांना देण्यात आली. शेखपुरा नवोदय विद्यालयाच्या वसतिगृहात ५०० विद्यार्थी राहतात. विद्यार्थी शाळेतून गायब झाल्यामुळे प्रशासन हादरून गेले होते.