शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
3
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
4
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
5
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
6
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
7
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
8
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
9
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
10
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
11
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
12
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
13
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
14
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
15
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
16
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
17
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
18
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
19
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
20
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकर्‍यांची आत्महत्या विराळ येथील घटना : ३५ हजाराचे सोसायटीचे होते कर्ज

By admin | Updated: August 26, 2015 23:32 IST

जळकोट : जळकोट तालुक्यातील विराळ येथील ज्ञानोबा महादेव पवार या ४२ वर्षीय शेतकर्‍याने कर्जबाजारीपणाला कंटाळून बुधवारी पाहटे राहत्या घरी विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना घडली़ याबाबत जळकोट पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़

जळकोट : जळकोट तालुक्यातील विराळ येथील ज्ञानोबा महादेव पवार या ४२ वर्षीय शेतकर्‍याने कर्जबाजारीपणाला कंटाळून बुधवारी पाहटे राहत्या घरी विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना घडली़ याबाबत जळकोट पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़
जळकोट तालुक्यातील विराळ येथील ज्ञानोबा महादेव पवार हे अल्पभूधारक शेतकरी असून, त्यांच्या नावावर पाच एकर शेती आहे़ त्यावरही बँकेचे व सोसायटीचे ३५ हजाराचे कर्ज असल्याने अशा दुष्काळी परिस्थितीमध्ये हे कर्ज कसे फेडावे, ही चिंता त्यांना सतावत होती़ तसेच कुटुंबाच्या उदरनिर्वाहसाठी कुठलेही पर्यायी साधन नसल्याने बुधवारी पाहटे स्वत:च्या राहत्या घरी विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे़ त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे़
आर्थिक विवंचनेतून घडला प्रकाऱ़़
ज्ञानोबा पवार हे अल्पभूधारक शेतकरी असून, त्यांच्यावर बँकेचे व सोसायटीचे कर्ज होते़ त्यातच दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने रोजचा उदरनिर्वाहचा प्रश्न त्यांना सतत सतावीत होता़ बाहेर कामाला जावे, तर काम नाही़ अशा परिस्थितीमध्ये आपल्यावरील कर्ज फेडावे तरी कसे, ही चिंता त्यांना होती़ त्यामुळे बुधवारी पाहटे त्यांनी आर्थिक विवंचनेतून विष प्राशन केल्याचा प्रकार समोर आला असल्याचे नातेवाईक नेमचंद पाटील यांनी सांगितले़