शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
5
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
6
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
7
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
8
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
9
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
10
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
15
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
16
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
19
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
20
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे

गारपीटीने निफाडला झोडपले

By admin | Updated: March 14, 2015 23:45 IST

निफाड : शहर व परिसराच्या श्निवारी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास गारपीटीने झोडपल्याने सर्वांचीच तारांबल उडाली. गारपिटीमुले द्राक्षबागांसह, कांदा व गहू पिकांडेही मोठे नुकसान झाले आहे.

निफाड : शहर व परिसराच्या श्निवारी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास गारपीटीने झोडपल्याने सर्वांचीच तारांबल उडाली. गारपिटीमुले द्राक्षबागांसह, कांदा व गहू पिकांडेही मोठे नुकसान झाले आहे.
शुक्रवारी सायंकाळी पावसाने प्रारंभ केल्यानंतर मध्यरात्रीपर्यंत पाऊस सुरू होता. शनीवलारी सकाळी पुन्ही पाऊस झाला. दुपारी १२ वाजेपर्यंत अधून-मधून पाऊस पडत होता. दुपारी बारा ते सायंकाळी साडेपाचपर्यंत पाऊसाने विश्रांती घेतल्यानंतर पावणेसहाच्या सुमारास अचानक वादली वार्‍यासह जोरात पाऊस झाल्याने निफाड शहरात नागरिकांची प्रचंड धावपळ उडाली. जवळजवळ २५ मिनिटे मोठमोठ्या गारांनी निफाडला झाडपले.
निफाडच्या रस्त्यांवर गारांचे अक्षरश: थर साडले होते.
गारपीटीने द्राक्षमण्यांना तडे गेल्याने सर्व द्राक्षे खराब होण्याची शक्यता वाढली आहे.निफाडसह तालुक्यातील जळगाव, कुरुडगाव, काथरगाव, शिवर, दिंडोरी (तास), नांदूरमध्यमेश्वर, कोळवाडी, सोनेवाडी, उगांव, शिवडी आदि गावांनाही गारपिटीने झोडपरल्याने द्राक्ष, कांदा, गहू उत्पादनकांचे मोठ्या स्वरुपात नुकसान झाले आहे.
मोठमोठ्या गारांनी झोडपल्याने बहुतांशी कांदा उत्पादकांच्या शेतातील कांद्याची वात शिल्लक न राहिल्याने कांदे सडण्याची शक्यता वाढली आहे. तसेच गहू पिकालाही झोडपल्याने गहु उत्पादनांवर परिणाम होणार आहे.
गारपीटीमुळे निलगीरी, गुलमोहर या झाडांची जवळजवल पानगळ झालेली पहावयास मिळत होती.
एवढ्यामोठ्या स्वरुपात निफाड शहरात व इतर वरील गावात गारा पडण्याची पहिलीच वेळ असल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले.
गेल्या सह महिन्यात दोन-तीन वेळा गारपीटीने तालुक्याला झोडपल्याने द्राक्षबागायदार हवालदिल झाले. त्यात सध्या द्राक्षविक्रीच्या हंगाम चालू असून सध्या झालेल्या पावसामुले द्राक्षव्यापार्‍यांनीही द्राक्ष खरेदी करणे थांबवले शनीवारी तालुक्यातील जवळजवळ भागात द्राक्षखुडे व्यापार्‍यांनी बंद केले होते. या पावसामुळे द्राक्षमण्यांवर पाणी पडल्याने त्याचा पापुद्रा निघून मण्यात पाणी शिरल्याने द्राक्षघड सडण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने या द्राक्षबागांना कोणी व्यापारी विचारत सुद्धा नाहीत.
द्राक्षाचे भाव उतरले आहेत. त्या द्राक्षबागा वाईनरीसाठी, बेदाण्यासाठी ११ ते १३ रुपये भावांना पोहचवावा लागत असल्याचे द्राक्ष उत्पादकांनी सांगितले.(वार्ताहर)
----