शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

ग्रां. प.निवडणुका १४ आक्षेप ग्रा‘

By admin | Updated: February 13, 2015 23:11 IST

नागपूर: एप्रिल महिन्यात होऊ घातलेल्या जिल्‘ातील १२९ ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रभाग रचनेसंदर्भात मागवण्यात आलेल्या आक्षेपांपैकी १४ ग्रा‘ धरण्यात आले असून त्यानुसार प्रभागात फेररचना करण्यात येणार आहे.

नागपूर: एप्रिल महिन्यात होऊ घातलेल्या जिल्ह्यातील १२९ ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रभाग रचनेसंदर्भात मागवण्यात आलेल्या आक्षेपांपैकी १४ ग्राह्य धरण्यात आले असून त्यानुसार प्रभागात फेररचना करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील १२९ ग्रामपंचायतींची मुदत संपत आल्याने तेथे एप्रिल महिन्यात निवडणुका होणार आहे. निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या प्रभाग रचनेवर नागरिकांकडून आक्षेप मागवण्यात आले होते. त्यानुसार एकूण १५४ आक्षेप प्रशासनाला प्राप्त झालेे. त्यापैकी १४ ग्राह्य धरण्यात आले व त्यानुसार प्रभागाची फेररचना करण्यात येणार आहे. पाच गावांना महसुली दर्जा न मिळाल्याने तेथे निवडणुका होणार नाहीत. ही सर्व गावे पुनर्वसित आहेत हे येथे उल्लेखनीय. (प्रतिनिधी)