शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
4
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
5
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
6
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
7
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
8
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
9
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
10
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
11
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
12
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
13
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
14
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
15
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
16
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
17
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
18
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
19
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
20
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!

ग्रामपंचायतीला कुलूप ठोकणार?

By admin | Updated: August 2, 2016 23:46 IST

नशिराबाद : मुख्यत: पाणी, रस्त्यांसह मूलभूत समस्या सोडविण्यात ग्रामपंचायत असमर्थ ठरत असल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहे. आठ दिवसात समस्यांवर मात न झाल्यास निष्काळजी व ढिम्मपणाबाबत ग्रामपंचायतीला कुलूप ठोकावे? असा निर्धार स्मार्ट व्हिलेज समिती व ग्रामस्थांच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला.

नशिराबाद : मुख्यत: पाणी, रस्त्यांसह मूलभूत समस्या सोडविण्यात ग्रामपंचायत असमर्थ ठरत असल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहे. आठ दिवसात समस्यांवर मात न झाल्यास निष्काळजी व ढिम्मपणाबाबत ग्रामपंचायतीला कुलूप ठोकावे? असा निर्धार स्मार्ट व्हिलेज समिती व ग्रामस्थांच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
माजी खासदार वाय.जी.महाजन अध्यक्षस्थानी होते. स्मार्ट व्हिलेज समितीने ग्रामपंचायतीला गावातील समस्यांबाबत महिनाभरापूर्वी निवेदन देऊन पाठपुरावा केला. मात्र प्रमुख समस्या कायमच असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. रस्त्यांची डागडुजी केली की थ˜ा मस्करी मांडली असल्याचे सांगून गावातील विविध समस्यांबाबत उहापोह झाला. पावसाळ्यात आठवडा उलटूनही पाणी मिळत नसल्याने ग्रामपंचायतीच्या नियोजनाबाबत ताशेरे ओढले.
समितीच्या कार्याला राजकारणाचा रंग चढत असून दिशा भरकटत असल्याचा आक्षेप प्रा.अरुण पाटील यांनी घेतला. बैठकीला स्मार्ट समितीचे सदस्यच उदासीन आहे. त्यांची उपस्थिती नसल्याबाबतही त्यांनी उहापोह केला.
ग्रामविकास व्हावा हीच माझी तळमळ आहे. सत्ताधार्‍यांनी खुर्चीची लाज ठेवा. नीतीमत्ता शाबूत ठेवा. जनतेचे कामे करा, कुणावर आरोप करावा हा माझा हेतू नाही; पण नियोजन करा. ग्रामविकास साधा, एकत्र या असे आवाहन माजी खासदार वाय.जी.महाजन यांनी केले.
बैठकीला स्मार्ट समितीचे अध्यक्ष विनायक धर्माधिकारी, दगडू माळी, बंडू रत्नपारखे, बी.आर.खंडारे, रत्नाकर पांढारकर, शे.रियाज, प्रा.अरुण पाटील, पंकज तारकस, उदय चौधरी, बापू चौधरी, बबन वाणी, संजय पाटील, किशोर पिंगळे आदी उपस्थित होते.