शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
4
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
5
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
6
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
7
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
8
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
9
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
10
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
11
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
12
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
13
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
14
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
15
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
16
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
17
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
18
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
19
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
20
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?

जम्मू काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू

By admin | Updated: January 9, 2015 19:55 IST

जम्मु - काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करण्यात आली आहे. सरकार स्थापन करण्यास ८७ उमेदवारांची मतं जमवण्यात कोणत्याही पक्षाला यश न आल्याने राज्यपाल राजवट लागू करण्यात आली आहे.

ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. ९ - जम्मु - काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करण्यात आली आहे. सरकार स्थापन करण्यास ८७ उमेदवारांची मतं जमवण्यात कोणत्याही पक्षाला यश न आल्याने राज्यपाल राजवट लागू करण्यात आली आहे. २० डिसेंबर २०१४ रोजी झालेल्या निवडणुकांत कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने त्रिशंकु परिस्थिती उद्भवली असताना जम्मु- काश्मीरमधील सरकार बनवण्यावरून अनेक पेच प्रसंग निर्माण झाले होते. ओमर अब्दुल्ला यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपाल एन.एन व्होरा यांच्याकडे सोपवला होता. राज्यपालांनी या बाबतचा अहवाल केंद्राकडे पाठवला असता राषअट्रपती राजवटीसह इतर काही पर्याय सुचवले होते. शुक्रवारी संध्याकाळी ४ वाजता जम्मु - काश्मीरचे मुख्य सचिव इक्बाल खांडे यांची भेट घेतली होती. त्यानंतर काही तासांतच राज्यपाल राजवट जाहीर करण्यात आली. डिसेंबर २०१४ मध्ये पार पडलेल्या निवडणुकांत पीडीपी या पक्षाने २८ जागा मिळवल्या असताना २५ जागांवर विजयी होणा-या भाजपा सोबत हातमिळवणी करत सरकार स्थापन होण्याच्या शक्यता फोल ठरली. त्याचप्रमाणे नॅशनल कॉन्फरन्स व काँग्रेसला अनुक्रमे १५ व १२ जागा मिळाल्या होत्या.