शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

वंचितांचे जीवनमान सुधारण्यासाठी राज्यपालांची भूमिका महत्त्वाची - राष्ट्रपती कोविंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 00:24 IST

समाजातील वंचितांचे जीवनमान सुधारणे तसेच उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी राज्यपालांनी महत्त्वाची भूमिका बजावावी, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटले आहे. सर्व राज्यपाल व नायब राज्यपालांची दोन दिवसांची परिषद सोमवारपासून राष्ट्रपती भवनात सुरू झाली.

नवी दिल्ली : समाजातील वंचितांचे जीवनमान सुधारणे तसेच उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी राज्यपालांनी महत्त्वाची भूमिका बजावावी, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटले आहे. सर्व राज्यपाल व नायब राज्यपालांची दोन दिवसांची परिषद सोमवारपासून राष्ट्रपती भवनात सुरू झाली.परिषदेच्या उद््घाटनाच्या कोविंद म्हणाले की, राज्यपाल हा राज्य सरकारचा मार्गदर्शक व संघराज्यपद्धतीतील महत्त्वाचा दुवा असतो. राज्यपाल व राजभवन यांच्याकडे त्या राज्यातील जनता आदर्श व मूल्यांचा स्रोत म्हणूनही पाहत असते.देशातील एकूण विद्यापीठांपैकी ६९ टक्के राज्य सरकारच्या अख्यत्यारित येतात. ९४ टक्के विद्यार्थी विद्यापीठांत उच्च शिक्षण घेतात. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यासाठी या विद्यापीठांना कुलपती या नात्याने राज्यपालांनी प्रोत्साहन दिले पाहिजे, असेही ते म्हणाले.गांधीजींचे १५० वे जयंती वर्षराष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती वर्षाचा प्रारंभ २ आॅक्टोबरपासून होत असून त्यानंतरच्या दोन वर्षांत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे केंद्र सरकारने ठरविले आहे. यानिमित्त कोणते उत्तम कार्यक्रम करता येतील याबद्दलच्या सूचना राज्यपालांनी पाठवाव्यात असेही आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले.

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंद