शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या मानधनवाढीवर सरकारचे मौन

By admin | Updated: April 8, 2017 00:23 IST

अंगणवाडी कार्यकर्तींचे मानधन वाढवण्यासंदर्भात आश्वासन देण्याच्या मुद्द्यावर केंद्र सरकारने शुक्रवारी मौन बाळगले.

नवी दिल्ली : अंगणवाडी कार्यकर्तींचे मानधन वाढवण्यासंदर्भात आश्वासन देण्याच्या मुद्द्यावर केंद्र सरकारने शुक्रवारी मौन बाळगले. मात्र, आरोग्य व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या या महिला कार्यकर्त्यांचे मानधन वाढवण्यास राज्य सरकारे मुक्त आहेत, असेही स्पष्ट केले.महिला व बालविकासमंत्री कृष्णा राज यांनी लोकसभेत सांगितले की, अंगणवाडी कार्यकर्त्यांना मासिक मानधन दिले जाते व त्यात वेळोवेळी सरकारने ५ टक्के वाढ केलेली आहे. अंगणवाडी कार्यकर्त्या व सहाय्यकांना २०११ पासून अनुक्रमे ३,००० व १,५०० रुपये मासिक मानधन दिले जाते. यातील ६० टक्के निधी केंद्राचा व उर्वरित राज्याचा असतो. काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे आणि के.सी. वेणुगोपाल तसेच तृणमूलच्या अर्पिता घोष यांनीही अंगणवाडी कार्यकर्त्यांचे मानधन वाढवण्याची मागणी केली. वित्तमंत्र्यांनी थोडी दया दाखवावी, असे खरगे म्हणाले.