शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

नोकरशहांच्या मनमानी बदलीने सरकार चिंतित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2015 23:26 IST

नोकरशहांच्या वारंवार होणाऱ्या बदल्यांमुळे चिंतित केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना किमान निर्धारित कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी ज्या अधिकाऱ्यांच्या

नवी दिल्ली : नोकरशहांच्या वारंवार होणाऱ्या बदल्यांमुळे चिंतित केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना किमान निर्धारित कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी ज्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या त्यांचा सविस्तर अहवाल मागितला आहे.अधिकृत सूत्रांनी मंगळवारी येथे दिलेल्या माहितीनुसार कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने (डीओपीटी)अधिकाऱ्यांची नियुक्ती आणि बदल्यांचा निर्णय घेणाऱ्या नागरी सेवा मंडळाच्या (सीएसबी) स्थापनेबाबतही माहिती मागितली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नागरी सेवा मंडळ स्थापन करण्याचा सल्ला देण्यात आला होता. डीओपीटीने यापूर्वी आयएएस, आयपीएस आणि आयएफएस (कॅडर)नियमावलीत दुरुस्ती करून सर्व कॅडरच्या पदांकरिता किमान दोन वर्षांचा कालावधी निश्चित केला होता. नियमानुसार सीएसबीने केंद्र सरकारच्या ठराविक अर्जात त्रैमासिक अहवाल सादर करणे आवश्यक आहे. यात किमान कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी बदली झालेल्या अधिकाऱ्याची संपूर्ण माहिती आणि बदलीचे कारणही स्पष्ट करायचे आहे. सीएसबीच्या स्थापनेबाबतची सविस्तर माहिती व त्रैमासिक अहवाल सादर करण्याची विनंती पुन्हा राज्य व केंद्रशासित प्रदेशांना करण्यात येत आहे.