शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
2
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
3
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
4
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
5
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
6
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
7
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
8
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
9
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
10
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
11
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
12
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
13
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
14
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
15
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
16
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
17
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
18
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
19
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
20
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार

टोलमुक्तीसाठी सरकारकडून जनतेची दिशाभूल - पाटील

By admin | Updated: March 14, 2015 23:45 IST

अनगर :

अनगर :
भाजपचे आघाडी सरकार राज्यात सत्तेवर येताच टोलमुक्तीबाबत सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करीत आता केवळ चारचाकी वाहनांनाच टोलमुक्ती देण्याचा प्रयत्न करीत असून, लहान-सहान चारचाकी वाहनांना या टोलमधून वगळून त्याचा अधिभार जडमाल वाहतूक करणार्‍या वाहनांवर लावण्याचा सध्या सरकार प्रयत्न करीत असून, याचा सर्वात मोठा फटका शेतीमालाची वाहतूक करणार्‍या वाहनांना म्हणजेच पर्यायाने कष्टकरी शेतकर्‍यांनाच प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष बसणार आहे, असे प्रतिपादन माजी आमदार राजन पाटील-अनगरकर यांनी लोकनेते कारखान्यावर झालेल्या शेतकरी सहविचार चर्चेच्या बैठकीत गुरुवारी केले.
यावेळी कृषिभूषण दादा बोडके, प्रगतिशील बागायतदार डॉ. सुभाष गुजरे, मुरलीधर गुंड, अंकुश गुंड, सुनील घाटुळे, राम कदम, हरी गुंड, रामलिंग माळी, भागवत शिंदे, विठ्ठल कारंडे, किसन गुंड, सज्जन खोत, नारायण गुंड, संभाजी थिटे आदी उपस्थित होते.
पाटील पुढे म्हणाले की, हे सरकार केवळ उच्चभ्रू, र्शीमंत, धनिकांच्या चारचाकी वाहनांचीच काळजी घेत असून, दुसरीकडे मात्र शेतीमालाच्या वाहतुकीवर प्रपंच असणार्‍या शेतकर्‍यांना उद्ध्वस्त करून देशोधडीला लावण्याच्या मानसिकतेत असल्याचे म्हणाले.
यावेळी जिल्हा दूध संघाचे संचालक सज्जन पाटील, अनगरचे उपसरपंच शहाजी गुंड, बालाजी पासले, तालुका राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष हेमंत गरड, र्शीकांत गायकवाड, शशी पाटील, कुंदन धोत्रे, चंद्रकांत देवकते, शामराव पाटील आदी उपस्थित होते. (वार्ताहर)