शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

पिंप्राळा व असोदा रेल्वे उड्डाण पुलाबाबत शासनाने मनपाकडून मागविला अहवाल

By admin | Updated: March 15, 2016 00:34 IST

जळगाव: खासदार ए.टी. पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी जिल्‘ातील चार रेल्वे उड्डाण पुलांसाठी पन्नास टक्के खर्च उचलण्याची तयारी दर्शविली असून राज्यशासनाने उर्वरीत ५० टक्के खर्च करण्याची मागणी केली आहे. त्यानुसार खासदार पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदन दिले होते. त्यानुसार राज्य शासनाने मनपा हद्दीतील पिंप्राळा व असोदा रेल्वे उड्डाणपुलांबाबत वस्तुस्थितीदर्शक अहवाल मागविला आहे. याबाबतचे पत्र सोमवारी मनपाला प्राप्त झाले.

जळगाव: खासदार ए.टी. पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी जिल्‘ातील चार रेल्वे उड्डाण पुलांसाठी पन्नास टक्के खर्च उचलण्याची तयारी दर्शविली असून राज्यशासनाने उर्वरीत ५० टक्के खर्च करण्याची मागणी केली आहे. त्यानुसार खासदार पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदन दिले होते. त्यानुसार राज्य शासनाने मनपा हद्दीतील पिंप्राळा व असोदा रेल्वे उड्डाणपुलांबाबत वस्तुस्थितीदर्शक अहवाल मागविला आहे. याबाबतचे पत्र सोमवारी मनपाला प्राप्त झाले.
शहरातील रेल्वे उड्डाण पुलांसाठी मनपाकडून पाठपुरावा सुरू होता. खासदार ए.टी. पाटील यांनी मनपाची आर्थिक स्थिती बिकट असल्याने रेल्वेच्या निधीतून या रेल्वे उड्डाण पुलांचे काम करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन तत्कालीन महापौर राखी सोनवणे व उपमहापौर सुनील महाजन यांना दिले होते. त्यानुसार मनपाची विशेष सभा बोलवून या उड्डाणपुलांसाठीचा ठरावही करून देण्यात आला होता. त्याअनुषंगाने केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी पिंप्राळा रेल्वे उड्डाणपूल व असोदा रेल्वे उड्डापुलाचे तसेच जिल्‘ातील कजगाव ता.भडगाव या रेल्वे उडडाणपुलांच्या कामांना मंजुरी देत निम्मा खर्च रेल्वे मंत्रालय करेल. उर्वरित खर्च राज्य शासनाने करावा, असे कळविले होते. त्यानुसार खासदार ए.टी. पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ८ जून २०१५ रोजी पत्र देऊन हा५० टक्के खर्च राज्य शासनाने उचलण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार शासनाने कार्यवाही सुरू केली आहे. त्याअनुषंगाने शासनाकडून मनपाला शहराच्या हद्दीतील पिंप्राळा व असोदा रेल्वे उड्डाणपुलांबाबत वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.