शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
2
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
3
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
4
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
5
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
6
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
7
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
8
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
9
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
10
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
11
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
12
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
13
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
14
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
15
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
16
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
17
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
18
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
19
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
20
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'

दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर - राजनाथ सिंह

By admin | Updated: October 4, 2016 03:47 IST

भारतीय सुरक्षा दले दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देत असल्याचे गृहमंत्री राजनाथसिंह यांनी सोमवारी येथे सांगितले.

लेह : भारतीय सुरक्षा दले दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देत असल्याचे गृहमंत्री राजनाथसिंह यांनी सोमवारी येथे सांगितले. दक्षिण काश्मिरातील बारामुल्लामध्ये ४४ राष्ट्रीय रायफल्स आणि बीएसएफच्या छावण्यांवरील रविवारी रात्री झालेल्या हल्ल्यानंतर काही तासांनी राजनाथसिंह यांनी ही प्रतिक्रिया दिली. बारामुल्लातील या हल्ल्यात एक जवान शहीद, तर दुसरा एक जखमी झाला आहे. राज्यात सुरक्षा दलांवर होत असलेल्या हल्ल्यांबाबत विचारले असता, ‘आमची सुरक्षा दले चोख प्रत्युत्तर देत आहेत,’ असे उत्तर गृहमंत्र्यांनी दिले. भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मिरातील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केल्यानंतर, दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर केलेला हा पहिला मोठा हल्ला आहे. या हल्ल्याच्या १५ दिवस आधी दहशतवाद्यांनी येथून १०२ कि. मी. अंतरावरील उरी येथे लष्करी ब्रिगेडच्या मुख्यालयावर हल्ला केला होता, यात १९ जवान शहीद झाले होते. 1गृहमंत्री काश्मीर मुद्दा सोडविण्यासाठी विविध वर्गातील लोकांशी चर्चा करून, त्यांचे विचार ऐकून घेण्याच्या उद्देशाने, लेह आणि कारगिलच्या दोनदिवसीय दौऱ्यावर आहेत. लद्दाखच्या दौऱ्याच्या उद्देशाची पत्रकारांनी विचारणा केल्यानंतर सिंह म्हणाले की, ‘लोकांशी चर्चा करून या भागातील समस्या जाणून घेण्यासाठी मी येथे आलो आहे. 2या भागातील लोकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू. काश्मिरात हिंसाचार सुरू झाल्यापासून गृहमंत्र्यांचा हा चौथा दौरा आहे. या पूर्वी ते ४ व ५ सप्टेंबर रोजी सर्वपक्षीय शिष्टमंडळासह राज्याच्या दौऱ्यावर आले होते. तत्पूर्वी, २३, २४ जुलै आणि २४ व २५ आॅगस्टला त्यांनी राज्याचा दौरा केला होता.’