शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
2
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
3
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावच जाहीर केली!
4
..तर वयाच्या पन्नाशीआधीच २ कोटी रुपये जमा होतील; कोट्यधीश करणारा १२-१२-२५ चा फॉर्म्युला
5
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
6
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...
7
कतारची रॉयल फॅमिली देणार डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात महागडं गिफ्ट; ४० कोटी डॉलरचं विमान
8
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
9
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
10
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
11
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
12
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
13
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
14
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
15
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
16
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
17
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
18
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
19
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
20
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर

जावयासोबत सासू रफुचक्कर

By admin | Updated: December 12, 2015 00:30 IST

जळगाव: सासू व जावई यांच्यात निर्माण झालेल्या प्रेमप्रकरणातून ३८ वर्षी सासुने २५ वर्षीय जावयाला सोबत घेवून पळ काढला. तब्बल नऊ दिवसानंतर ते हाती लागले असून दोघांनाही शुक्रवारी संध्याकाळी शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सासुने पतीसोबत जाण्यास नकार दिल्याने नातेवाईक व पोलिसांचीही पंचाईत झाली होती, रात्री उशिरापर्यंत पोलीस स्टेशनला समजोता सुरुच होता.

जळगाव: सासू व जावई यांच्यात निर्माण झालेल्या प्रेमप्रकरणातून ३८ वर्षी सासुने २५ वर्षीय जावयाला सोबत घेवून पळ काढला. तब्बल नऊ दिवसानंतर ते हाती लागले असून दोघांनाही शुक्रवारी संध्याकाळी शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सासुने पतीसोबत जाण्यास नकार दिल्याने नातेवाईक व पोलिसांचीही पंचाईत झाली होती, रात्री उशिरापर्यंत पोलीस स्टेशनला समजोता सुरुच होता.
भुसावळ तालुक्यातील एका गावातील तरुणाचे जळगाव शहरातील एका तरुणीशी पाच महिन्यापुर्वी विवाह झाला होता. गावात काहीच कामधंदा नसल्याने तो जळगावातच सासर्‍याच्या शेजारी घर घेवून वास्तव्याला होता. सासर्‍याने त्याला घरगुती मेसमध्ये कामाला लावले परंतु, तेथेही काही दिवसातच त्याने काम सोडले. पत्नी दुसरीकडे धुणी-भांडी तसेच मिळेत तो रोजगार करीत होती. या तरुणाला काहीच कामधंदा नसल्याने तो घरीच राहत होता. सासरा कामावर तर इकडे पत्नीही कामावर असल्याने दोघांच्या घरी सासू व जावई हेच एकटे राहत होते. त्यात दोघांमध्ये प्रेमाचा अंकुर फुटला. प्रेम इतके बहरले की दोघांनी तीन नोव्हेंबर रोजी घर सोडून पळून जाण्याचा निर्णय घेतला. दोघांचे बींग फुटल्याने तरुणाच्या भावाने मात्र त्यावर पडदा टाकण्याचे काम केले. दोघं जण कामानिमित्त बाहेर गावी असल्याचे तो वांरवार सांगू लागला. शेवटी तरुणाच्या पत्नीने व सासर्‍याने शुक्रवारी पोलीस स्टेशन गाठले. सकाळी दोघांना पोतिलसांनी फोनवरुन दम दिला, तेव्हा ते मुक्ताईनगरला असल्याचे समजले. त्यावरुन मुलीच्या नातेवाईकांनी स्वतंत्र वाहनाने मुक्ताईनगर गाठून दोघांना पोलीस स्टेशनला आणले.
सामाजिक कार्यकर्त्या मंगला बारी व दोघांच्या नातेवाईकांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यात जावई पत्नीसोबत जायला तयार झाला तर सासूने मात्र पतीसोबत जाण्यात नकार दिला. जावयासोबत जाण्यास मात्र ती राजी झाली होती. रात्री उशिरा तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरु होता.