शहरं
Join us  
Trending Stories
1
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
2
एकमेकांना शेवटचं बघताच आलं नाही! अल्जेरियात मुलाचा मृत्यू, मृतदेहाची वाट पाहणाऱ्या वडिलांचेही निधन 
3
एन चंद्रशेखरन यांच्या हाती पुन्हा टाटा सन्सची धुरा; IPO ची वाट पाहणाऱ्यांना पुन्हा एकदा मोठा झटका
4
वडिलांचा मृत्यू, बॉयफ्रेंडसोबत पळाली आई; लेकाची पोलिसांत धाव, म्हणाला, "ते मला मारुन टाकतील..."
5
नोकरी सुरू होताच १५,००० रुपये तुमच्या खात्यात! मोदी सरकारने आणली 'ही' खास योजना, कंपनीलाही मिळेल फायदा!
6
दिल्लीतील बनावट कॉल सेंटरवर छापा, 'अशा' प्रकारे परदेशातून कमावलेले १०० कोटी!
7
माजी आमदाराची मुलगी अन् पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीचा रहस्यमय अंत; मृत्यूपूर्वीचा Video आला, मग...
8
Anil Ambani ED: अनिल अंबानींना ED नं चौकशीसाठी बोलावलं, १७ हजार कोटींच्या लोन फ्रॉड केसमध्ये टाकलेले छापे
9
ग्रीन टी, ब्लॅक टी सोडा... आता 'बनाना टी' एकदा प्या; स्ट्रेसला कराल बाय-बाय, हाडं होतील मजबूत
10
Stock Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; Sensex १७० अंकांची घसरण, FMCG Stocks मध्ये मोठी खरेदी
11
ट्रम्पच्या धमक्यांना इंडियन ऑईल घाबरली, रशियाकडून तेल खरेदी केली बंद; रिलायन्स मात्र...
12
ऑनलाईन गेममध्ये पैसे जिंकले, पार्टीसाठी बाहेर पडले अन्...; ५ तरुणांसोबत घडलं आक्रित
13
"तिने आमचं घर तोडलं असं लोक म्हणाले, पण...", RJ महावशसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलला युजवेंद्र चहल
14
Yuzvendra Chahal : "आयुष्याला कंटाळलो, २ तास रडायचो, आत्महत्येचे विचार..."; युजवेंद्र चहलने घटस्फोटावर सोडलं मौन
15
धुळ्याची लेक मृणाल ठाकूरचा पहिलाच मराठी सिनेमा, 'या' अभिनेत्यासोबत केलेला रोमान्स
16
पती पत्नीसाठी बेस्ट आहे Post Office ची 'ही' स्कीम; ५ वर्षांत जमवू शकता १३ लाख रुपये, जाणून घ्या
17
नवऱ्याला सोडून पुतण्यासोबत लग्न, आता पुन्हा गावात येऊन पहिल्या पतीला दिलं थेट आव्हान! म्हणाली...
18
भारताविरोधात एवढी कारस्थाने रचून ट्रम्पना अजूनही आशा; सही केली पण टेरिफ ७ दिवस टाळले
19
खुर्चीवरुन कोसळला अन्...; ३० वर्षीय डिलिव्हरी बॉयचा हार्ट अटॅकने मृत्यू, २ मुली झाल्या पोरक्या
20
मृत मुलाला जिवंत करण्यासाठी आईची धडपड; कधी CPR तर कधी ऑक्सिजन दिला, हृदयद्रावक Video व्हायरल

भाषा हा वैश्विकतेचा पासवर्ड (जोड १)

By admin | Updated: March 21, 2015 00:15 IST

नव्या लेखकांना सल्ला देताना त्यांनी सांगितले की, आपल्या लेखनाला मिळणार्‍या प्रतिसादावर लक्ष ठेवून त्याचा सकारात्मक विचार करायला हवा. आपला देश हा बहुसांस्कृतिक असून, त्या दृष्टीने आपल्या भाषाही बहुविध व्हाव्यात. त्या तुंबून राहायला नकोत. विद्यापीठांमध्ये त्याबाबत आदान-प्रदान व्हायला हवे. माधवी धारणकर यांनी प्रास्ताविक केले. मनोडॉ. माधुरी सोनवणे, डॉ. मधुकर शेवाळे, विजया पाटील यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. नागार्जुन वाडेकर यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. प्रफुल्ल चिकेरूर यांनी सूत्रसंचालन केले.

नव्या लेखकांना सल्ला देताना त्यांनी सांगितले की, आपल्या लेखनाला मिळणार्‍या प्रतिसादावर लक्ष ठेवून त्याचा सकारात्मक विचार करायला हवा. आपला देश हा बहुसांस्कृतिक असून, त्या दृष्टीने आपल्या भाषाही बहुविध व्हाव्यात. त्या तुंबून राहायला नकोत. विद्यापीठांमध्ये त्याबाबत आदान-प्रदान व्हायला हवे. माधवी धारणकर यांनी प्रास्ताविक केले. मनोडॉ. माधुरी सोनवणे, डॉ. मधुकर शेवाळे, विजया पाटील यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. नागार्जुन वाडेकर यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. प्रफुल्ल चिकेरूर यांनी सूत्रसंचालन केले. इन्फो :तेथून न जेवताच निघालो...कुलगुरू डॉ. साळुंखे यांनीही अध्यक्षीय मनोगतात पाश्चात्त्यांवर टीका केली. आपण ऑस्ट्रेलियात असताना एका कुटुंबाने जेवायला बोलावले. त्यांनी भारताची वाईट प्रतिमा निर्माण होईल, अशी छायाचित्रे आपल्याला दाखवली. त्यामुळे आपण तेथून न जेवताच बाहेर पडलो, असे ते म्हणाले. एका भाषेतील साहित्य हे दुसर्‍या भाषेत पोहोचायला हवे. ईशान्येकडील राज्यांमध्ये स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तर जवळपास समान असून, तेथे विवाहासारखे समारंभ अत्यंत कमी खर्चात साजरे केले जातात. त्यांचे पुरोगामित्व महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले. भाषांमध्ये नाते निर्माण व्हावे : अरुण साधूसाधू यांनी भाषेबद्दल सखोल चिंतन केले. जागतिकीकरणामुळे देशातील प्रादेशिक भाषा व बहुसांस्कृतिकतेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आपल्याला अमेरिका, स्वीडनमधील लेखकांची नावे माहीत असतात; पण तमिळनाडूतील मुरुगन या लेखकाचा छळ सुरू झाल्यावरच तो आपल्याला माहीत होतो. मराठी, हिंदी वा बंगालीमधील मोजकेच देशी साहित्यिक आपण ओळखत असतो. सध्या प्रादेशिक भाषांतील आदानप्रदान पूर्णत: थांबले असून, ते फक्त नॅशनल बुक ट्रस्ट, साहित्य अकादमी या संस्थांपुरतेच मर्यादित राहिले आहे. लोकशाहीचा प्रयोग यशस्वी होण्यासाठी सर्व भाषांमध्ये जवळचे नाते निर्माण होणे गरजेचे आहे. अशा संस्था निर्माण व्हाव्यात. स्थानिक भाषेतून वैश्विक अनुभव लिहिणारे लोक सर्व भाषांत आहेत. आपण फक्त डोळे उघडे ठेवून पाहायला हवे. तथापि, इंग्रजीचा तिटकाराही करता कामा नये, असेही ते म्हणाले. फोटो आहे : २० पीएचएमआर १०६कॅप्शन : नागालॅँड येथील ज्येष्ठ साहित्यिक तेमसुला आओ यांना कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार प्रदान करताना अरुण साधू. समवेत पंडित गवळी, कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, डॉ. जगदीश अरोरा, माधवी धारणकर.