शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

भाषा हा वैश्विकतेचा पासवर्ड (जोड १)

By admin | Updated: March 21, 2015 00:15 IST

नव्या लेखकांना सल्ला देताना त्यांनी सांगितले की, आपल्या लेखनाला मिळणार्‍या प्रतिसादावर लक्ष ठेवून त्याचा सकारात्मक विचार करायला हवा. आपला देश हा बहुसांस्कृतिक असून, त्या दृष्टीने आपल्या भाषाही बहुविध व्हाव्यात. त्या तुंबून राहायला नकोत. विद्यापीठांमध्ये त्याबाबत आदान-प्रदान व्हायला हवे. माधवी धारणकर यांनी प्रास्ताविक केले. मनोडॉ. माधुरी सोनवणे, डॉ. मधुकर शेवाळे, विजया पाटील यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. नागार्जुन वाडेकर यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. प्रफुल्ल चिकेरूर यांनी सूत्रसंचालन केले.

नव्या लेखकांना सल्ला देताना त्यांनी सांगितले की, आपल्या लेखनाला मिळणार्‍या प्रतिसादावर लक्ष ठेवून त्याचा सकारात्मक विचार करायला हवा. आपला देश हा बहुसांस्कृतिक असून, त्या दृष्टीने आपल्या भाषाही बहुविध व्हाव्यात. त्या तुंबून राहायला नकोत. विद्यापीठांमध्ये त्याबाबत आदान-प्रदान व्हायला हवे. माधवी धारणकर यांनी प्रास्ताविक केले. मनोडॉ. माधुरी सोनवणे, डॉ. मधुकर शेवाळे, विजया पाटील यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. नागार्जुन वाडेकर यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. प्रफुल्ल चिकेरूर यांनी सूत्रसंचालन केले. इन्फो :तेथून न जेवताच निघालो...कुलगुरू डॉ. साळुंखे यांनीही अध्यक्षीय मनोगतात पाश्चात्त्यांवर टीका केली. आपण ऑस्ट्रेलियात असताना एका कुटुंबाने जेवायला बोलावले. त्यांनी भारताची वाईट प्रतिमा निर्माण होईल, अशी छायाचित्रे आपल्याला दाखवली. त्यामुळे आपण तेथून न जेवताच बाहेर पडलो, असे ते म्हणाले. एका भाषेतील साहित्य हे दुसर्‍या भाषेत पोहोचायला हवे. ईशान्येकडील राज्यांमध्ये स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तर जवळपास समान असून, तेथे विवाहासारखे समारंभ अत्यंत कमी खर्चात साजरे केले जातात. त्यांचे पुरोगामित्व महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले. भाषांमध्ये नाते निर्माण व्हावे : अरुण साधूसाधू यांनी भाषेबद्दल सखोल चिंतन केले. जागतिकीकरणामुळे देशातील प्रादेशिक भाषा व बहुसांस्कृतिकतेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आपल्याला अमेरिका, स्वीडनमधील लेखकांची नावे माहीत असतात; पण तमिळनाडूतील मुरुगन या लेखकाचा छळ सुरू झाल्यावरच तो आपल्याला माहीत होतो. मराठी, हिंदी वा बंगालीमधील मोजकेच देशी साहित्यिक आपण ओळखत असतो. सध्या प्रादेशिक भाषांतील आदानप्रदान पूर्णत: थांबले असून, ते फक्त नॅशनल बुक ट्रस्ट, साहित्य अकादमी या संस्थांपुरतेच मर्यादित राहिले आहे. लोकशाहीचा प्रयोग यशस्वी होण्यासाठी सर्व भाषांमध्ये जवळचे नाते निर्माण होणे गरजेचे आहे. अशा संस्था निर्माण व्हाव्यात. स्थानिक भाषेतून वैश्विक अनुभव लिहिणारे लोक सर्व भाषांत आहेत. आपण फक्त डोळे उघडे ठेवून पाहायला हवे. तथापि, इंग्रजीचा तिटकाराही करता कामा नये, असेही ते म्हणाले. फोटो आहे : २० पीएचएमआर १०६कॅप्शन : नागालॅँड येथील ज्येष्ठ साहित्यिक तेमसुला आओ यांना कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार प्रदान करताना अरुण साधू. समवेत पंडित गवळी, कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, डॉ. जगदीश अरोरा, माधवी धारणकर.