शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

ऊसदर नियंत्रण मंडळाला अधिक अधिकार द्यावेत.

By admin | Updated: August 3, 2015 22:26 IST

पुणे : राज्यामध्ये ऊस दर नियंत्रण मंडळ स्थापन केले आहे. त्यामंडळामध्ये सरकार, साखर खारखानदार आणि शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी आहेत. या मंडळाचा विस्तार करून, त्या मंडळाला अधिक अधिकार देऊन त्याची अधिकार क्षणता वाढविण्याची शिपारस डेक्कन शुगर टेक्नॉलॅजिस्टस् असोसिएशन संस्थेच्या अभ्यास समितीने केंद्र सरकारला केली, असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष राजा शिरगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पुणे : राज्यामध्ये ऊस दर नियंत्रण मंडळ स्थापन केले आहे. त्यामंडळामध्ये सरकार, साखर खारखानदार आणि शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी आहेत. या मंडळाचा विस्तार करून, त्या मंडळाला अधिक अधिकार देऊन त्याची अधिकार क्षणता वाढविण्याची शिपारस डेक्कन शुगर टेक्नॉलॅजिस्टस् असोसिएशन संस्थेच्या अभ्यास समितीने केंद्र सरकारला केली, असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष राजा शिरगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष एस. एस. गांगावती, अभ्यास समितीचे प्रमुख अजित चौगुले, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी संशोधन संचालक डॉ. सुभाष शिंदे, राज्याचे निवृत्त साखर संचालक डी. बी. गावीत, संस्थेचे सचिव श्रीकृष्ण देव यावेळी उपस्थित होते.
ब्राझीलमध्ये उसाचे भाव ठरवण्यासाठी वापरण्यात येणारी पद्धती वापरावी, त्यामध्ये इथेनॉल आणि साखर किती तयार करयाची याचे धोरण ठरविले गेले पाहिजे. विभक्त कुंटुंब पद्धतीमुळे शेतीचे तुकडे होत आहेत. त्यामुळे उत्पादनावर परिनाम होते. त्यासाठी सरकारने सामुहिक शेतीला उत्तेजन देण्यासाठी प्रयत्न करावेत. ऊसाचे पिक घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी लागते. त्यामुळे सरकारने ठिंबक सिंचन पद्धती प्रभावीपणे राबवावी. साखरेचे भाव बाजारपेठेत चढउतार होतात. त्यावेळी उसाला हमी भाव देण्यासाठी कृषीमुल्य आयोगाने साखर उद्योग स्थिर निधी तयार करावा, हा निधी उभा करण्यासाठी सरकारने कारखान्यांना आदेश द्यावेत.
शंभर टक्के उसाची किंमत चौदा दिवसात देणे शक्य नसले, तरी १४ दिवसात ७० टक्के रक्कम द्यावी, दुसरा हप्ता २० टक्के फेब्रुवारी-मार्चमध्ये द्यावा, उर्वरित १० टक्के तिसरा हप्ता सप्टेंबर मध्ये द्यावा. एफआरपीचा फरक २०१४ व १५ च्या गळीत हंगामातील आणि २०१५-१६ काखान्यांचे प्रत्यक्ष उत्पन्न व उचित रास्त दर या मधील फरक शेतकर्‍यांच्या बँक खात्यात भेट जमा करावा. जागतिक पातळीवरचे साखरेचे भाव आणि देशातील भाव ठरवण्यासाठी आणि व्यवस्थापन संस्था स्थापन करावी. इंडियन इन्स्टट्यिूट ऑफ शुगर ॲण्ड शुगरकेन मॅनेजमेंटसाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद करावी. त्यासाठी भारत सरकाने दर वर्षीच्या अंदाज पत्रकात ४०० कोटी त्या नंतर ४०० कोटी आणि २०० कोटी अशी तरतूद तीन वर्षात करावी, अशा विविध तरतूदी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्टस् असोसिएशनच्या अभ्यास मंडळाने सरकारला केल्या आहेत.