शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

ऊसदर नियंत्रण मंडळाला अधिक अधिकार द्यावेत.

By admin | Updated: August 3, 2015 22:26 IST

पुणे : राज्यामध्ये ऊस दर नियंत्रण मंडळ स्थापन केले आहे. त्यामंडळामध्ये सरकार, साखर खारखानदार आणि शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी आहेत. या मंडळाचा विस्तार करून, त्या मंडळाला अधिक अधिकार देऊन त्याची अधिकार क्षणता वाढविण्याची शिपारस डेक्कन शुगर टेक्नॉलॅजिस्टस् असोसिएशन संस्थेच्या अभ्यास समितीने केंद्र सरकारला केली, असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष राजा शिरगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पुणे : राज्यामध्ये ऊस दर नियंत्रण मंडळ स्थापन केले आहे. त्यामंडळामध्ये सरकार, साखर खारखानदार आणि शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी आहेत. या मंडळाचा विस्तार करून, त्या मंडळाला अधिक अधिकार देऊन त्याची अधिकार क्षणता वाढविण्याची शिपारस डेक्कन शुगर टेक्नॉलॅजिस्टस् असोसिएशन संस्थेच्या अभ्यास समितीने केंद्र सरकारला केली, असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष राजा शिरगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष एस. एस. गांगावती, अभ्यास समितीचे प्रमुख अजित चौगुले, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी संशोधन संचालक डॉ. सुभाष शिंदे, राज्याचे निवृत्त साखर संचालक डी. बी. गावीत, संस्थेचे सचिव श्रीकृष्ण देव यावेळी उपस्थित होते.
ब्राझीलमध्ये उसाचे भाव ठरवण्यासाठी वापरण्यात येणारी पद्धती वापरावी, त्यामध्ये इथेनॉल आणि साखर किती तयार करयाची याचे धोरण ठरविले गेले पाहिजे. विभक्त कुंटुंब पद्धतीमुळे शेतीचे तुकडे होत आहेत. त्यामुळे उत्पादनावर परिनाम होते. त्यासाठी सरकारने सामुहिक शेतीला उत्तेजन देण्यासाठी प्रयत्न करावेत. ऊसाचे पिक घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी लागते. त्यामुळे सरकारने ठिंबक सिंचन पद्धती प्रभावीपणे राबवावी. साखरेचे भाव बाजारपेठेत चढउतार होतात. त्यावेळी उसाला हमी भाव देण्यासाठी कृषीमुल्य आयोगाने साखर उद्योग स्थिर निधी तयार करावा, हा निधी उभा करण्यासाठी सरकारने कारखान्यांना आदेश द्यावेत.
शंभर टक्के उसाची किंमत चौदा दिवसात देणे शक्य नसले, तरी १४ दिवसात ७० टक्के रक्कम द्यावी, दुसरा हप्ता २० टक्के फेब्रुवारी-मार्चमध्ये द्यावा, उर्वरित १० टक्के तिसरा हप्ता सप्टेंबर मध्ये द्यावा. एफआरपीचा फरक २०१४ व १५ च्या गळीत हंगामातील आणि २०१५-१६ काखान्यांचे प्रत्यक्ष उत्पन्न व उचित रास्त दर या मधील फरक शेतकर्‍यांच्या बँक खात्यात भेट जमा करावा. जागतिक पातळीवरचे साखरेचे भाव आणि देशातील भाव ठरवण्यासाठी आणि व्यवस्थापन संस्था स्थापन करावी. इंडियन इन्स्टट्यिूट ऑफ शुगर ॲण्ड शुगरकेन मॅनेजमेंटसाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद करावी. त्यासाठी भारत सरकाने दर वर्षीच्या अंदाज पत्रकात ४०० कोटी त्या नंतर ४०० कोटी आणि २०० कोटी अशी तरतूद तीन वर्षात करावी, अशा विविध तरतूदी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्टस् असोसिएशनच्या अभ्यास मंडळाने सरकारला केल्या आहेत.