शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
5
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
6
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
7
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
8
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
9
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
10
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
11
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
12
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
13
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
14
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
15
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
16
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
17
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
18
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
19
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
20
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...

स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्या - शिवसेना

By admin | Updated: September 14, 2015 19:33 IST

ब्रिटिशांनी दोनवेळा जन्मठेपेची शिक्षा ठोठावलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा त्याग व योगदान लक्षात घेता त्यांना भारतरत्न देण्यात यावे अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १४ - ब्रिटिशांनी दोनवेळा जन्मठेपेची शिक्षा ठोठावलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा त्याग व योगदान लक्षात घेता त्यांना भारतरत्न देण्यात यावे अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या पत्रामध्ये राऊत यांनी भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात क्रांतीकारकांनी केलेल्या अजोड कार्याचा उल्लेख करत या क्रांतीकारकांचा शिरोमणी म्हणून सावरकरांचं नाव कायम घेतलं जाईल असं म्हटलं आहे. दोन वेळा जन्मठेप झाली, अंदमानला काळ्यापाण्याच्या शिक्षेवर पाठवून अनन्वित हाल केले, परंतु स्वातंत्र्यदेवतेचा घोष करणा-या सावरकरांचं धैर्य अबाधित राहिल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.
सावरकर हिंदू राष्ट्राचे समर्थक होते, म्हणून त्याचा बदला घेत आधीच्या सरकारांनी सावरकरांचा जाणुनबुजून बदला घेतल्याचा आरोप करताना तुम्ही ही चूक सुधारा आणि त्यांना भारतरत्न घोषित करा तसेच हा समारंभ अंदमानातील सेल्युलर जेलमध्ये साजरा करा असे आवाहनही राऊत यांनी केले आहे.