शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बनं उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना आला ईमेल
2
आशिष शेलार मुंबई, शिरीष बोराळकर छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष; भाजपाकडून ८१ जिल्हाध्यक्षांची यादी जाहीर
3
मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’ मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेमार्गावर वाहतुकीत बदल
4
भारताला तुझा अभिमान आहे... पंतप्रधान मोदींनी केलं नीरज चोप्राच्या ऐतिहासिक कामगिरीचं कौतुक
5
Beed Crime News : परळीत तरुणाला बेदम मारहाण! छातीवर बसला, सभोवती कडं केलं, काठ्यांनी बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
6
Tarot Card: आपल्याजवळ काय नाही, त्यापेक्षा काय आहे, यावर विचार करायला लावणारा आठवडा!
7
गौप्यस्फोट! अटकेआधी संजय राऊतांचा अमित शाहांना फोन; संतापून म्हणाले, "मला अटक करा..."
8
तुर्कस्तान-अझरबैजानसोबत सर्व प्रकारचे व्यवहार संपवणार का सरकार? काय आहे तयारी
9
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
10
उर्वरित IPL 2025 ला आजपासून होणार सुरुवात; मिचेल स्टार्कसह अनेक दिग्गज स्पर्धेतून OUT
11
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
12
पुढच्या वर्षी बंद होणार Vodafone Idea? सरकारकडे मागितली मदत; म्हटलं, 'काम करणं कठीण...'
13
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
14
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
15
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
16
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
17
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
18
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?
19
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
20
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती

मुलींना मोबाईल वापरण्यास बंदी

By admin | Updated: February 21, 2016 00:59 IST

मोबाईलमुळे मुली बिघडत असल्याचे सांगत अलिगढमधील एका गावच्या खाप पंचायतीने १८ वर्षांखालील मुलींना मोबाईल वापरण्यास बंदी घातली आहे. एवढेच नाही तर बंदीचे उल्लंघन

अलिगढ : मोबाईलमुळे मुली बिघडत असल्याचे सांगत अलिगढमधील एका गावच्या खाप पंचायतीने १८ वर्षांखालील मुलींना मोबाईल वापरण्यास बंदी घातली आहे. एवढेच नाही तर बंदीचे उल्लंघन करणाऱ्या मुलीच्या कुटुंबियांना गावचे रस्ते स्वच्छ करण्याची शिक्षा भोगावी लागेल, असेही जाहीर केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत प्रत्येक नागरिकाला स्मार्टफोनद्वारे जोडण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू झाला असतानाच इगलस तालुक्यातील बसौली गावच्या पंचायतीने बंदीचा निर्णय घेतला, हे उल्लेखनीय. बसौली गावच्या खाप पंचायतीने आपल्या आदेशात म्हटले आहे की, गावातील अविवाहित मुली मोबाईल किंवा सोशल मीडियाचा वापर करणार नाहीत. मोबाईल वापरताना पकडले गेल्यास संबंधित मुलीच्या कुटुंबियांना गावातील पाचशे मीटरचा रस्ता सलग पाच दिवस स्वच्छ करावा लागेल किंवा मग एक हजार रुपये दंड होईल. (वृत्तसंस्था)मोबाईलच्या वापरामुळे मुलींचे मुलांशी संबंध निर्माण होऊन त्यांचे आयुष्य बरबाद होते. एवढेच नाही तर त्यांच्याविरुद्ध गुन्हाही घडतो. आमच्या काळात अशा समस्या नव्हत्या; मात्र या तंत्रज्ञानामुळे मुलींच्या आयुष्याची हानी होत असून आम्हाला त्याला आळा घालायचा आहे, असे पंचायतीचे समन्वयक रामवीरसिंह यांनी सांगितले. मुली मोबाईल वापरतात किंवा नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी पथके स्थापन करण्यात आली आहेत.