शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
3
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
4
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
5
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
6
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
7
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
8
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
9
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
10
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
11
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
12
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
13
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
14
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
15
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
16
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
17
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
18
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
19
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
20
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
Daily Top 2Weekly Top 5

पाकव्याप्त काश्मीर मिळविणे हाच मुद्दा

By admin | Updated: September 8, 2015 03:19 IST

पाकिस्तानने जम्मू-काश्मीरच्या ज्या भागावर(पाकव्याप्त काश्मीर) बेकायदेशीर कब्जा केला आहे तो परत मिळविणे हाच एकमेव मुद्दा असल्याचा इशारा पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री

नवी दिल्ली : पाकिस्तानने जम्मू-काश्मीरच्या ज्या भागावर(पाकव्याप्त काश्मीर) बेकायदेशीर कब्जा केला आहे तो परत मिळविणे हाच एकमेव मुद्दा असल्याचा इशारा पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जितेंद्रसिंग यांनी सोमवारी दिला. काश्मीर हा कधीही न संपणारा अजेंडा असल्याचे विधान पाकिस्तानचे लष्करप्रमुख जन. राहील शरीफ यांनी केले होते.जम्मू-काश्मीर हा भारताचा एकात्म भाग होता आणि राहील, असे जितेंद्रसिंग यांनी स्पष्ट केले. भारतासाठी जम्मू-काश्मीर किंवा पाकिस्तानशी संबंधित कोणता मुद्दा असेल तर तो पाकव्याप्त काश्मीरचा पुन्हा भारतात समावेश करणे हाच असेल, असे ते म्हणाले. पाकव्याप्त काश्मीर हा जम्मू-काश्मीरचा भाग असूनही पाकिस्तानने त्यावर गेल्या ६५-६६ वर्षांपासून बेकायदेशीररीत्या कब्जा केला आहे, असे त्यांनी येथे पत्रकारांना प्रतिक्रिया देताना म्हटले. भारताने दु:साहस केल्यास भारताचे झेपणार नाही असे नुकसान होईल, असा इशारा राहील शरीफ यांनी रविवारी दिला होता.(लोकमत न्यूज नेटवर्क)युद्ध लादल्यास भारताची अपरिमित हानी - शरीफइस्लामाबाद : ‘काश्मीर’चा ‘न संपलेला विषय’ असा उल्लेख करत पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल राहिल शरीफ यांनी छोटे किंवा मोठे युद्ध लादल्यास भारताला अपिरिमित हानी सोसावी लागेल, अशी धमकी दिली.पाकिस्तानी लष्कराकडून सीमेवर सतत आगळीक सुरू असताना त्याचे प्रमुख युद्ध झाल्यास भारताची खैर नसल्याच्या वल्गना करत असल्यामुळे स्थिती आणखी चिघळण्याची शक्यता आहे. १९६५ मधील भारतासोबतच्या युद्धाला ५० वर्षे झाल्यानिमित्त रावळपिंडी येथे आयोजित विशेष कार्यक्रमात रविवारी बोलताना शरीफ यांनी ही धमकी दिली. त्यांनी भारताचे नाव घेतले नाही.