शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

सिंचन क्षेत्राला अधिक निधी मिळावा - गडकरी

By admin | Updated: June 15, 2016 05:12 IST

शेतकऱ्यांच्या परिस्थितीत सुधारणेकरिता सिंचन क्षेत्रासाठी जास्तीतजास्त निधीची तरतूद करणे आवश्यक आहे. नवनिर्मित तेलंगणाने हे महत्त्व लक्षात घेऊन सिंचनासाठी २५ हजार कोटी रुपये मंजूर केले.

- प्रमोद गवळी,  नवी दिल्ली

शेतकऱ्यांच्या परिस्थितीत सुधारणेकरिता सिंचन क्षेत्रासाठी जास्तीतजास्त निधीची तरतूद करणे आवश्यक आहे. नवनिर्मित तेलंगणाने हे महत्त्व लक्षात घेऊन सिंचनासाठी २५ हजार कोटी रुपये मंजूर केले. मध्य प्रदेशातसुद्धा सातत्याने यासाठी मोठी रक्कम दिली जात आहे. परंतु महाराष्ट्राने मात्र यावर्षी फक्त ७ हजार कोटींची तरतूद केली, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी केले.दि कौन्सिल फॉर सोशल डेव्हलपमेंट, खासदार राजू शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि सेंटर फॉर अ‍ॅग्रिकल्चरल पॉलिसी डायलॉगच्या संयुक्त विद्यमाने ‘शेतकऱ्यांची कर्जाच्या विळख्यातून मुक्तता: भारतात धोरणात्मक सुधारणांचे आव्हान’ या विषयावर एका राष्ट्रीय परिसंवादाचे बोलताना गडकरी म्हणाले, महाराष्ट्रात केवळ १८.६ टक्के क्षेत्र सिंचनाखाली आहे. शेतकऱ्यांनी आपल्या उत्पन्नवाढीसाठी नवनवीन पद्धती, अन्नधान्य प्रक्रिया, मधमाशा पालन, बांबू उद्योग यांचाही विचार करणे गरजेचे आहे.