शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
3
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
4
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
5
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
6
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
7
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
8
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
10
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
11
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
12
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
13
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
14
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
15
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
16
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
17
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
18
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
19
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
20
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)

एफ.आर.पी. न देणार्‍या 32 कारखान्यांना साखर आयुक्तांची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2016 00:16 IST

पुणे विभागातील 20 कारखान्यांचा समावेश; दंडात्मक कारवाईचा इशारा

पुणे विभागातील 20 कारखान्यांचा समावेश; दंडात्मक कारवाईचा इशारा
सोलापूर: सरत्या गाळप हंगामात गाळप केलेल्या उसाचे एफ.आर.पी. नुसार शेतकर्‍यांना पैसे दिले नसल्याने राज्यातील 32 साखर कारखान्यांची सुनावणी 29 एप्रिल रोजी ठेवण्यात आली आहे. यामध्ये पुणे विभागातील तब्बल 20 कारखान्यांचा समावेश आहे.
यावर्षीचा गाळप हंगाम जवळपास सर्वच साखर कारखान्यांनी आटोपला आहे. यावर्षी राज्यातील 177 साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला व त्यापैकी सोमवारपर्यंत 171 साखर कारखान्यांचा प?ा पडला आहे. पुणे विभागातील सातारा व पुण्याचे पाच तर अहमदनगर विभागातील एक साखर कारखाना अद्यापही सुरू आहे. बंद झालेल्या व सुरु असलेल्यापैकी एफ.आर.पी.ची. रक्कम 14 दिवसात न देणार्‍या साखर कारखान्यांना दंडात्मक कारवाई करण्याची नोटीस साखर आयुक्तांनी बजावली आहे. शुक्रवार दिनांक 29 एप्रिल रोजी साखर आयुक्तांकडे ही सुनावणी होणार असून, त्यानंतर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. एफ.आर.पी. नुसार शेतकर्‍यांची रक्कम न देणार्‍या कारखान्यांमध्ये पुणे महसूल विभागातील पाच जिल्?ातील 20 कारखान्यांचा समावेश आहे.
हे आहेत साखर कारखाने- उदयसिंह गायकवाड, भोगावती, वारणा, पंचगंगा (कोल्हापूर), रा.बा. पाटील(सवरेदय), रा. बा. पाटील (वाटेगाव), क्रांती कुडल, रा.बा. पाटील साखराळे, महांकाली, यशवंत खानापूर, माणगंगा(सांगली), जरंडेश्वर, र्शीराम फलटण, न्यू फलटण(सातारा), संत तुकाराम, वेंकटेश्वर कृपा, राजगड(पुणे), सीताराम महाराज खर्डी, सिद्धेश्वर कुमठे, शंकर अकलूज (सोलापूर), अंबालिका, अगस्ती (अहमदनगर), आर्मस्टाँग (नाशिक), सातपुडा तापी (नंदूरबार),मुक्तेश्वर, सिद्धेश्वर (औरंगाबाद), सर्मथ, सर्मथ सागर, समृद्धी (जालना), महाराष्ट्र शेतकरी (परभणी), विठ्ठलसाई मुरुम (उस्मानाबाद), वसंत पुसद (यवतमाळ).