शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
3
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
4
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
5
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
6
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
7
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
8
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
9
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
10
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
11
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
12
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
13
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
14
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
15
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
16
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
17
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
18
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
19
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
20
Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद दुर्घटनेनंतर विमानसेवांच्या प्रतिष्ठेवरही गंभीर परिणाम!

सरकारी बंगले सोडण्यास चार माजी मुख्यमंत्री तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 04:52 IST

उत्तर प्रदेशच्या सहा माजी मुख्यमंत्र्यांनी बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवलेले शासकीय बंगले रिकामे करावेत

लखनौ : उत्तर प्रदेशच्या सहा माजी मुख्यमंत्र्यांनी बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवलेले शासकीय बंगले रिकामे करावेत म्हणून सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेली मुदत ३ जून रोजी संपत आहे. ते लक्षात घेऊन मुलायमसिंह यादव, राजनाथसिंह, कल्याणसिंह, अखिलेश यादव या चार माजी मुख्यमंत्र्यांनी हे बंगले रिकामे करण्याची तयारी दाखविली आहे. मात्र मायावती, नारायणदत्त तिवारी यांनी याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. न्यायालयाच्या आदेशानुसार उत्तर प्रदेश सरकारच्या मालमत्ता विभागाने या सहा जणांना नोटिसा बजावल्या होत्या. नारायण दत्त तिवारी यांचे हे अतिशय आजारी आहेत. त्यामुळे सरकारी बंगला सोडण्यासाठी मुदतवाढ मिळावी अशी विनंती त्यांची पत्नी उज्ज्वला यांनी राज्य सरकारकडे केली आहे.कांशीराम स्मारकासाठी बसपाचे प्रयत्नमायावतींना माजी मुख्यमंत्री या नात्याने १३ ए मॉल अ‍ॅव्हेन्यू बंगला राहाण्यास दिला होता. लालबहादूर शास्त्री मार्गावरील बंगला त्यांनी बेकायदेशीररित्या ताब्यात ठेवला होता. न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना १३ ए मॉल अ‍ॅव्हेन्यू बंगला रिकामा करावाच लागेल असेही उत्तर प्रदेश सरकारने म्हटले आहे.या बंगल्याचे कांशीराम स्मारकस्थळात २०११ साली रूपांतर करण्यात आले होते असा दावा बसपाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊन केला होता.बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती यांनी लखनौ येथील १३ ए मॉल अ‍ॅव्हेन्यू हा बंगला बसपाचे संस्थापक कांशीराम यांचे स्मारक आहे आणि लालबहादूर शास्त्री मार्गावरील ६ क्रमांकाचा जो बंगला मला राहण्यासाठी दिला होता, जो आपण रिकामा केला आहे असा दावा केला होता.उत्तर प्रदेश सरकारला हा दावा मान्य नाही. त्यामुळे त्यांच्याबाबत न्यायालय काय भूमिका घेते, हे पाहणे गरजेचे आहे.