शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

अन्नसुरक्षा कायदा मार्चपासून अमलात

By admin | Updated: November 23, 2015 23:45 IST

तामिळनाडू वगळता सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश ऐतिहासिक राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्याची मार्च २०१६ पासून अंमलबजावणी करणार असल्याचे अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी सोमवारी जाहीर केले.

नवी दिल्ली : तामिळनाडू वगळता सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश ऐतिहासिक राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्याची मार्च २०१६ पासून अंमलबजावणी करणार असल्याचे अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी सोमवारी जाहीर केले.आतापर्यंत २२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी या कायद्याची अंमलबजावणी सुरू केली असून १४ राज्ये त्या प्रक्रियेत आहेत, असे ते म्हणाले. संसदेने २०१३ मध्ये कायदा पारित केला होता. राज्य सरकारांना या योजनेच्या अंमलबजावणीसाठी एक वर्षाची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली. अखेरची मुदतवाढ सप्टेंबरमध्ये संपली. केवळ तामिळनाडू वगळता सर्व राज्यांनी मार्च २०१६ पर्यंत या कायद्याची अंमलबजावणी करणार असल्याचे स्पष्ट केले आहे, असे त्यांनी राज्य अन्न सचिवांसोबतच्या आढावा बैठकीनंतर सांगितले. टमाट्यांची दरवाढ तात्पुरती...बटाटे, कांदे आणि टमाट्यांचे उत्पादन घटलेले नाही. वाहतुकीसंबंधी समस्या व पावसामुळे टमाट्यांचे दर वाढले आहेत, असे पासवान म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)