शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
2
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
3
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
4
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
5
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
6
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
7
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
8
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
9
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
10
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
11
दिल्ली ब्लास्ट : 'अल-फलाह'चा नेमका अर्थ काय? युनिव्हर्सिटीचा फाउंडर कोण? सुनावली गेलीये तीन वर्षांची शिक्षा!
12
दिल्ली स्फोट प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; उत्तर प्रदेशातील हापुडमधून डॉ. फारुक ताब्यात...
13
फ्रीचं वायफाय पडेल महागात! सार्वजनिक वाय-फाय वापरणाऱ्यांना गुगलने दिला मोठा इशारा; कनेक्ट कराल तर.. 
14
बदल्याची आग! 'तो' वाद टोकाला गेला, पुतण्याने आईच्या मदतीने काढला काकीचा काटा अन्...
15
पंजाबमध्ये दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश, १० ISI एजंटना अटक; मोठ्या हल्ल्याचा कट रचला होता
16
8th Central Pay Commission : आठव्या वेतन आयोगात या कर्मचाऱ्यांचा समावेश होणार, नवीन नियम जाणून घ्या
17
३२ वर्षांची मुलगी एआयच्या प्रेमात पडली, 'आय लव्ह यु' म्हणाली अन् लग्नगाठ बांधली! VIRAL झाला लग्नाचा व्हिडीओ
18
आम्ही गप्पा मारतो, तर पोलिसांना बोलावून बैठक का मोडतात? बीडमध्ये कत्तीने केले वार
19
दिल्ली स्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्यांकडे एवढा पैसा आला कुठून? आता सगळ्यांची कुंडली काढणार
20
पगारदार कर्मचाऱ्यांसाठी EPFO ची खास योजना; 'VPF' द्वारे मिळवा FD पेक्षा जास्त सुरक्षित परतावा
Daily Top 2Weekly Top 5

अन्नसुरक्षा कायदा मार्चपासून अमलात

By admin | Updated: November 23, 2015 23:45 IST

तामिळनाडू वगळता सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश ऐतिहासिक राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्याची मार्च २०१६ पासून अंमलबजावणी करणार असल्याचे अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी सोमवारी जाहीर केले.

नवी दिल्ली : तामिळनाडू वगळता सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश ऐतिहासिक राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्याची मार्च २०१६ पासून अंमलबजावणी करणार असल्याचे अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी सोमवारी जाहीर केले.आतापर्यंत २२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी या कायद्याची अंमलबजावणी सुरू केली असून १४ राज्ये त्या प्रक्रियेत आहेत, असे ते म्हणाले. संसदेने २०१३ मध्ये कायदा पारित केला होता. राज्य सरकारांना या योजनेच्या अंमलबजावणीसाठी एक वर्षाची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली. अखेरची मुदतवाढ सप्टेंबरमध्ये संपली. केवळ तामिळनाडू वगळता सर्व राज्यांनी मार्च २०१६ पर्यंत या कायद्याची अंमलबजावणी करणार असल्याचे स्पष्ट केले आहे, असे त्यांनी राज्य अन्न सचिवांसोबतच्या आढावा बैठकीनंतर सांगितले. टमाट्यांची दरवाढ तात्पुरती...बटाटे, कांदे आणि टमाट्यांचे उत्पादन घटलेले नाही. वाहतुकीसंबंधी समस्या व पावसामुळे टमाट्यांचे दर वाढले आहेत, असे पासवान म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)