शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्ग राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कॉरिडॉर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
Vijay Mallya News : ...तर भारतात परतण्याचा गांभीर्याने विचार करेन; फरार आरोपी विजय मल्ल्याचं मोठं विधान
3
अकरावी प्रवेश: येत्या रविवारी गुणवत्ता प्रवेश फेरी; १२.७ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी; मुदत संपुष्टात
4
रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांची सुरक्षितता अजूनही वाऱ्यावरच; आगीच्या घटनेने जनतेत राग
5
शिक्षकांसाठीच्या परीक्षेत झाला गोंधळ; अनेक विवाहित महिला परीक्षेपासून वंचित
6
विधि सीईटीत १०० पर्सेंटाईलचे चार विद्यार्थी चौकशीच्या फेऱ्यात; गैरप्रकाराचा संशय
7
राज्यातील २९५ शिक्षण संस्थांची मान्यता रद्द; कामगिरी मूल्यांकन अहवाल न दिल्याने कारवाई
8
‘आरटीई’साठी १७६ कोटी मंजूर; पहिली ते आठवीपर्यंतच्या ४.७ लाख विद्यार्थ्यांना लाभ
9
९०३ जलसंधारण योजनांची प्रशासकीय मान्यता रद्द; रखडलेल्या प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांचा दणका
10
तीन कोटींचे बक्षीस असलेला नक्षली नेता सुधाकर ठार; सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक
11
चर्चगेट स्थानकात आगीमुळे पळापळ; ऐन गर्दीच्या वेळी दुर्घटना; फलाटांवर धुराचे लोट
12
वाशी- मानखुर्द प्रवास आता सुसाट वाशी खाडी पुलाच्या दुसऱ्या मार्गिकेचे लोकार्पण
13
मी नसतो तर डोनाल्ड ट्रम्प निवडणुकीत हरले असते; एलन मस्क यांनी पुन्हा साधला निशाणा
14
बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी मोठी कारवाई; पोलीस आयुक्तांसह अनेक अधिकारी निलंबित
15
धर्मांतरण ही हिंसाच, घरवापसीचा स्वीकार व्हावा; सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांचं विधान
16
'फितना अल हिंदुस्तान' काय आहे? पाकिस्तानला फुटला घाम; भारताविरोधात केला खोटा दावा
17
रोड शोच खटकतो! लोकांचा जीव महत्त्वाचा; विजयाचे सेलिब्रेशन करायचे असेल तर... गंभीर स्पष्टच बोलला
18
राहुल गांधींच्या ‘आत्मसमर्पणा’बाबत केलेल्या वक्तव्यावर शशी थरुर यांची प्रतिक्रिया; म्हणाले...
19
Bangalore Stampede: आरसीबी विरोधात गुन्हा दाखल, चेंगराचेंगरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
20
पाकिस्तानसाठी हेरगिरी! ज्योती मल्होत्रानंतर युट्यूबर जसबीर सिंगला अटक, पोलिसांची मोठी कारवाई

अन्न महामंडळाने घेतले 20 हजार कोटींचे कर्ज

By admin | Updated: July 29, 2014 23:35 IST

सरकारकडून अन्नधान्य अनुदान वेळेत न मिळाल्याने भारतीय अन्नधान्य महामंडळावर 2क् हजार कोटी रुपयांचे अल्प मुदतीचे कर्ज घेण्याची पाळी ओढवली आहे.

नवी दिल्ली : सरकारकडून अन्नधान्य अनुदान वेळेत न मिळाल्याने भारतीय अन्नधान्य महामंडळावर 2क् हजार कोटी रुपयांचे अल्प मुदतीचे कर्ज घेण्याची पाळी ओढवली आहे. अन्नधान्य खरेदी आणि वितरण कार्यक्रम सुरळीतपणो चालू ठेवण्याच्या उद्देशाने महामंडळाकडून हे कर्ज घेण्यात आले.
विविध बँकांतून 9.95 ते 1क्.25 टक्के व्याजदराने हे कर्ज घेण्यात आल्याचे सूत्रंनी सांगितले. महामंडळाने 15 जुलै रोजी जारी केलेल्या निविदेनुसार, ‘अन्नधान्य खरेदी व वितरणाच्या अल्पकाळाची भांडवल गरज पूर्ण करण्यासाठी महामंडळ शेडय़ुल्ड बँकांद्वारे केवळ 9क् दिवसांसाठी अल्पावधीचे कर्ज घेण्यावर विचार करत आहे.’ याअगोदर गेल्या एप्रिलमध्ये महामंडळाने ही रक्कम उधार घेण्यासाठी एक निविदा जारी केली होती. तेव्हा 1क्.19 ते 1क्.25 टक्के व्याजदराने जवळपास 2क् बँकांकडून कर्ज घेतले होते.
2क्13-14 या आर्थिक वर्षात सरकारने महामंडळाला अनुदान म्हणून 75,5क्क्.क्2 कोटी रुपये दिले होते. मात्र, महामंडळाकडून अनुदानापोटी 1,क्3,791.85 कोटी रुपये खर्च झाले होते. यानुसार, सरकारकडून महामंडळाला अद्याप सुमारे 5क् हजार कोटी रुपये एवढी अनुदान रक्कम मिळणो बाकी आहे.
गेल्या आर्थिक वर्षात महामंडळाने दीर्घ कालावधी बाँडच्या माध्यमातून 8 हजार कोटी रुपये गोळा केले. महामंडळाला मंजूर करण्यात आलेले अनुदान वेळेत मिळाले असते तर अशा प्रकारे कर्जाऊ निधी उभा करण्याची वेळ महामंडळावर आलीच नसती, असे दिसून येते.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
 
4चालू आर्थिक वर्षअखेर ही रक्कम 68,क्क्क् कोटींर्पयत जाण्याची शक्यता आहे. कारण, सरकारने 2क्14-15 साठी महामंडळाकरिता 92 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे; मात्र अंदाजित आवश्यकता 1,1क्,क्क्क् कोटी रुपये एवढी आहे. याचाच अर्थ महामंडळाला आर्थिक तुटीचा सामना करावाच लागणार आहे.
4सूत्रंच्या मते, खरेदी आणि वितरणासाठी महामंडळाकडे अल्पावधी कर्ज घेण्याशिवाय अन्य कोणताही मार्ग नाही. 24 जुलै रोजी या संदर्भातील निविदा बंद झाली. अल्पावधी कर्जाशिवाय महामंडळाची कजर्मर्यादा 54,495 कोटी रुपये एवढी आहे.