शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
4
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
5
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
6
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
7
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
8
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
9
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
10
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
11
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
12
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
13
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
14
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
15
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
16
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
17
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
18
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
19
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
20
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर

फ्लेचर यांचे पंख छाटले

By admin | Updated: August 20, 2014 02:41 IST

कसोटी मालिकेत इंग्लंडकडून वस्त्रहरण झाल्यानंतर भारताला सावरण्यास बीसीसीआयने संघ संचालकपदाची धुरा रवी शास्त्रीकडे सोपविली आहे.

नवी दिल्ली : कसोटी मालिकेत इंग्लंडकडून वस्त्रहरण झाल्यानंतर भारताला सावरण्यास बीसीसीआयने संघ संचालकपदाची धुरा रवी शास्त्रीकडे सोपविली आहे. माजी कसोटीपटू संजय बांगर आणि माजी वेगवान गोलंदाज भारत अरुण शास्त्रीच्या दिमतीला असतील. या फेररचनेमुळे डंकन फ्लेचर यांचे अस्तित्व नावापुरते उरले आहे. 
 इंग्लंडविरुद्ध 25 ऑगस्टपासून सुरू होत असलेल्या पाच वन-डे दरम्यान संघाला मानसिकदृष्टय़ा कणखर करणा:या मार्गदर्शकाची जबाबदारी शास्त्रीवर टाकण्यात आली आहे. फ्लेचर यांचे पंख छाटण्यासाठीच शास्त्रीला मैदानात उरवल्याचा तर्क आहे. आयपीएलमधील किंग्ज इलेव्हन पंजाब संघाच्या बांधणीचा शिल्पकार संजय बांगर आणि भारत अरुण सहप्रशिक्षकांच्या भूमिकेत राहणार असून आर. श्रीधर हे नवे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून काम पाहतील. इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेत 1-3 असा मानहानीजनक पराभव पत्करावा लागल्यानंतर हा निर्णय घेतला. फ्लेचर यांचा करार एप्रिल 2क्15 र्पयत असल्यामुळे त्यांना प्रशिक्षकपदी कायम ठेवण्यात आले तर गोलंदाजी कोच ज्यो डावेस आणि क्षेत्ररक्षण कोच ट्रॅव्हर पेनी यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे.
 
टीम इंडियासाठी शास्त्री मैदानात उतरण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2क्क्7 साली विंडीजमध्ये झालेल्या वल्र्डकपमध्ये संघाच्या खराब कामगिरीनंतर व अस्वस्थ खेळाडूंनी आवाज उठविल्यानंतर कोच ग्रेग चॅपेलला निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर बांगला देश दौ:यासाठी शास्त्रीची नियुक्ती करण्यात आली होती. -वृत्त/क्रीडा