शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
4
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
5
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
6
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
7
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
8
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
9
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
10
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
11
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
12
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
13
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
14
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
15
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
16
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
17
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
18
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
19
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
20
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!

पाच वर्षांत देश १००% साक्षर होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 01:20 IST

पाच वर्षात म्हणजे २०२२ पर्यंत भारत १०० टक्के साक्षर होईल, असा आत्मविश्वास केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला. तर, खासगी आणि सरकारी विद्यालये एकमेकांशी स्पर्धा करतील, असेही ते म्हणाले.

जयपूर : पाच वर्षात म्हणजे २०२२ पर्यंत भारत १०० टक्के साक्षर होईल, असा आत्मविश्वास केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला. तर, खासगी आणि सरकारी विद्यालये एकमेकांशी स्पर्धा करतील, असेही ते म्हणाले.दुबईस्थित जीईएमएस एज्यूकेशन ग्रुपसोबत राजस्थान सरकारने आयोजित केलेल्या शिक्षण महोत्सवात ते बोलत होते. जावडेकर म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर फक्त १८ टक्के असणारी साक्षरता आता ८० टक्क्यांवर पोहोचली आहे. १०० टक्के साक्षरतेचे लक्ष्य ठेऊन शाळेतील प्रशिक्षित विद्यार्थी आपल्या अशिक्षित आई -वडीलांना आणि आजी-आजोबांना शिक्षित करतील. राजस्थान सरकारने केलेल्या शैक्षणिक सुधारणांचे आणि सरकारी शाळांमध्ये वाढलेल्या स्पर्धात्मक गुणवत्तेचे त्यांनी कौतुक केले.ते म्हणाले की, सरकारी शाळेत शैक्षणिक गुणवत्तेच्या सुधारणांसाठी जे प्रयत्न करण्यात येत आहेत ते या शाळा आणि खासगी शाळा यांच्यात स्पर्धात्मक वातावरण निर्माण करण्यात महत्वाचे ठरतील. संयुक्त अरब अमिरातचे शिक्षण मंत्री शेख नाहयान बिन मुबारक अल नाहयान म्हणाले की, शिक्षणात नवे उपक्रम हाती घेण्यात येत आहेत ते देशाच्या विकासासाठी महत्वाचे ठरणार आहेत.