शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
3
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
4
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
5
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
6
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
7
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
8
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
9
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
10
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
11
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
13
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
14
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
15
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
16
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
17
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
18
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
19
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
20
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!

पाच वर्षांत देश १००% साक्षर होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 01:20 IST

पाच वर्षात म्हणजे २०२२ पर्यंत भारत १०० टक्के साक्षर होईल, असा आत्मविश्वास केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला. तर, खासगी आणि सरकारी विद्यालये एकमेकांशी स्पर्धा करतील, असेही ते म्हणाले.

जयपूर : पाच वर्षात म्हणजे २०२२ पर्यंत भारत १०० टक्के साक्षर होईल, असा आत्मविश्वास केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला. तर, खासगी आणि सरकारी विद्यालये एकमेकांशी स्पर्धा करतील, असेही ते म्हणाले.दुबईस्थित जीईएमएस एज्यूकेशन ग्रुपसोबत राजस्थान सरकारने आयोजित केलेल्या शिक्षण महोत्सवात ते बोलत होते. जावडेकर म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर फक्त १८ टक्के असणारी साक्षरता आता ८० टक्क्यांवर पोहोचली आहे. १०० टक्के साक्षरतेचे लक्ष्य ठेऊन शाळेतील प्रशिक्षित विद्यार्थी आपल्या अशिक्षित आई -वडीलांना आणि आजी-आजोबांना शिक्षित करतील. राजस्थान सरकारने केलेल्या शैक्षणिक सुधारणांचे आणि सरकारी शाळांमध्ये वाढलेल्या स्पर्धात्मक गुणवत्तेचे त्यांनी कौतुक केले.ते म्हणाले की, सरकारी शाळेत शैक्षणिक गुणवत्तेच्या सुधारणांसाठी जे प्रयत्न करण्यात येत आहेत ते या शाळा आणि खासगी शाळा यांच्यात स्पर्धात्मक वातावरण निर्माण करण्यात महत्वाचे ठरतील. संयुक्त अरब अमिरातचे शिक्षण मंत्री शेख नाहयान बिन मुबारक अल नाहयान म्हणाले की, शिक्षणात नवे उपक्रम हाती घेण्यात येत आहेत ते देशाच्या विकासासाठी महत्वाचे ठरणार आहेत.