शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
3
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
4
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
5
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
6
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
7
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
8
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
9
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
10
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
11
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
12
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
13
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
14
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
15
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
16
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
17
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
18
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
19
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
20
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर

हानीपूरक वनीकरण बिलावर केल्या पाच सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2016 05:50 IST

केंद्राने प्रस्तावित हानीपूरक वनीकरण निधी विधेयक २०१५ (कॅफ) मधील काही तरतुदींवर आक्षेप घेताना पाच सूचना केल्या आहेत

प्रमोद गवळी,

नवी दिल्ली-विज्ञान आणि पर्यावरण केंद्राने प्रस्तावित हानीपूरक वनीकरण निधी विधेयक २०१५ (कॅफ) मधील काही तरतुदींवर आक्षेप घेताना पाच सूचना केल्या आहेत. या केंद्राने काही खासदारांना आपल्या या सूचनांशी अवगत करून त्याकडे लक्ष देण्याचे आवाहन केले आहे.हानीपूरक वनीकरण निधी विधेयकातकाही पैलूंचा समावेश करण्यात यावा, असे विज्ञान आणि पर्यावरण केंद्राने राज्यसभेचे खासदार विजय दर्डा यांना पाठविलेल्या एका पत्रात म्हटले आहे. हानीपूरक वनीकरण निधी विधेयकात सामुदायिक वन संसाधन व्यवस्थापन समित्या आणि संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांसारख्या स्थानिक वन आधारित संस्थांना सामील करण्याची तरतूद करण्यात आली पाहिजे. २००८ मध्ये तयार करण्यात आलेल्या या विधेयकात त्याचा समावेश केला होता. परंतु प्रस्तावित विधेयकातून नंतर ते वगळण्यात आले, असे या पत्रात स्पष्ट केले आहे.विज्ञान आणि पर्यावरण केंद्राने या पत्रात पुढे म्हटले आहे की, राज्य स्तरावर नियंत्रण केले जाऊ शकेल आणि वृक्ष कायम राहण्याचीही हमी दिली जाऊ शकेल यासाठी हानीपूरक वनीकरण व्यवस्थापन आणि योजना प्राधिकरणसाठी (कॅम्पा) पुरेशा निधीची तरतूद करण्यात यावी. वृक्षारोपणावर पैसे खर्च केल्याने काम होणार नाही. आम्हाला वृक्षांची निगराणी आणि त्यांचे जिवंत राहणे सुनिश्चित करावे लागेल.हानीपूरक वनीकरणाचे सामाजिक अंकेक्षण करण्याची तरतूद केली पाहिजे. केवळ वित्तीय अंकेक्षणामुळे समाधानी होता कामा नये, अशी तिसरी सूचना या विज्ञान आणि पर्यावरण केंद्राने केली आहे. प्रत्येक पाच वर्षांनंतर निव्वळ विद्यमान मूल्याचीही समीक्षा केली पाहिजे, अशी चौथी सूचना या केंद्रातर्फे करण्यात आली आहे. अंतिमत: ज्या ठिकाणी वृक्षतोड केली जाऊ शकत नाही त्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या वनांचे घनीकरण आणि पुनरुद्धार करण्याच्या संदर्भात केलेली सूचना अमान्य करण्यात यावी, असे या केंद्राने सुचविले आहे.