शहरं
Join us  
Trending Stories
1
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
2
Corona Virus : टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
3
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
4
कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...
5
'दृश्यम'पद्धतीने हत्या! प्रेयसीच्या भावाचा मृतदेह पुरला; प्लॅनमध्ये पडला 'मिठा'चा खडा आणि...
6
मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बनं उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना आला ईमेल
7
Mumbai Local: मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’ मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेमार्गावर वाहतुकीत बदल
8
भारताला तुझा अभिमान आहे... पंतप्रधान मोदींनी केलं नीरज चोप्राच्या ऐतिहासिक कामगिरीचं कौतुक
9
Beed Crime News : परळीत तरुणाला बेदम मारहाण! छातीवर बसला, सभोवती कडं केलं, काठ्यांनी बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
10
Tarot Card: आपल्याजवळ काय नाही, त्यापेक्षा काय आहे, यावर विचार करायला लावणारा आठवडा!
11
गौप्यस्फोट! अटकेआधी संजय राऊतांचा अमित शाहांना फोन; संतापून म्हणाले, "मला अटक करा..."
12
तुर्कस्तान-अझरबैजानसोबत सर्व प्रकारचे व्यवहार संपवणार का सरकार? काय आहे तयारी
13
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
14
उर्वरित IPL 2025 ला आजपासून होणार सुरुवात; मिचेल स्टार्कसह अनेक दिग्गज स्पर्धेतून OUT
15
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
16
पुढच्या वर्षी बंद होणार Vodafone Idea? सरकारकडे मागितली मदत; म्हटलं, 'काम करणं कठीण...'
17
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
18
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
19
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
20
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?

जामनेरच्या स्वातंत्र्य सैनिकांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार राज्यातून पाच जणांचा समावेश

By admin | Updated: July 23, 2016 00:03 IST

जळगाव : भारत छोडो आंदोलनाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ९ ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रपतींच्या हस्ते जामनेर येथील स्वातंत्र्य सैनिक एकनाथ सखाराम माळी यांचा सत्कार होणार आहे.

जळगाव : भारत छोडो आंदोलनाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ९ ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रपतींच्या हस्ते जामनेर येथील स्वातंत्र्य सैनिक एकनाथ सखाराम माळी यांचा सत्कार होणार आहे.
राज्यातून पाच जणांची निवड
भारत छोडो आंदोलनाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ९ ऑगस्ट रोजी राष्ट्रपती भवन येथे राष्ट्रपतींच्या हस्ते होणार्‍या सत्कार कार्यक्रमासाठी राज्यातून पाच जणांची निवड झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील एकनाथ सखाराम माळी (रा.गणेशवाडी, जामनेर), महिपत याकूब शेख (रा. शाहूपुरी,सातारा), नागेश विठ्ठल साळगावकर (रा.सिद्धार्थनगर, गोरेगाव प., मुंबई), शेषराव आत्माराम बडवाईक (रा.नागपूर), कृष्णराव नरहरराव देशपांडे (रा.देगलूर, नांदेड) यांचा समावेश आहे. या स्वातंत्र्य सैनिकांसोबत त्यांच्या एका प्रतिनिधीला दिल्ली येथे जाता येणार आहे.
स्वातंत्र्य सैनिक शासनाचे विशेष अतिथी
सत्कारासाठी निवड झालेले सर्व स्वातंत्र्य सैनिक हे शासनाचे विशेष अतिथी असल्याने नवी दिल्लीकडे प्रयाणाच्या व परतण्याच्या दिवशी निवासस्थानापासून ते रेल्वे स्टेशनपर्यंत वाहनाची व्यवस्था तसेच संपर्क अधिकार्‍याची नियुक्ती करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांना दिले आहे.