शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

महाराष्ट्र बुद्धिस्ट सभागृहाचे औरंगाबादेत प्रथम अधिवेशन

By admin | Updated: July 25, 2015 01:14 IST

भारतीय बुद्धिस्ट संघाद्वारे स्थापित महाराष्ट्र बुद्धिस्ट सभागृहाचे अधिवेशन नुकतेच औरंगाबाद तालुक्यातील चौका येथील मुख्यालयात

चौका (औरंगाबाद) : भारतीय बुद्धिस्ट संघाद्वारे स्थापित महाराष्ट्र बुद्धिस्ट सभागृहाचे अधिवेशन नुकतेच औरंगाबाद तालुक्यातील चौका येथील मुख्यालयात पार पडले. राज्यस्तरावरील अधिवेशनात विविध ठराव घेण्यासोबतच विविध प्रश्न सोडविण्याबाबत चर्चा झाली. १५ फेब्रुवारी २०१५ रोजी भारतीय बुद्धिस्ट संघाद्वारे महाराष्ट्रातील सर्व बुद्ध धम्मीयांचे प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्र बुद्धिस्ट सभागृहाची स्थापना करण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले. महाराष्ट्रभर सर्व बुद्ध धम्मीयांची सभासद यादी करून मतदानाद्वारे निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. यानुसार राज्यातील प्रत्येक शाखेच्या माध्यमातून उत्सुक असणाऱ्यांनी सभासदत्व घेतले. त्यातून तालुका प्रमुख निवडले गेले. तालुका प्रमुखांमधून जिल्हा प्रमुख आणि त्यानंतर विभागीय प्रमुख निवडले गेले. समाजातील डॉक्टर, इंजिनिअर, वकील, कामगार, शेतकरी, बुद्ध विहाराचे प्रमुख, सरकारी अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, प्राध्यापक, शिक्षक, पत्रकार, भन्ते, महिला पदवीधर, उद्योजक यांचा समावेश करण्यात आला व त्यामधून महाराष्ट्राची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. राज्याचे अध्यक्ष म्हणून राजेश गवई यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणीत सर्जेराव वडनगेकर (शासकीय कर्मचारी), माणिक कुरणे (बुद्धिस्ट पार्टी), संदीप भोसले (इंजिनिअर संघटना), गणेश घोडके (पदवीधर), आत्माराम इंदवे (डॉक्टर), अरविंद साळवे (बीआयएस), राजेश गवई (भारतीय बुद्धिस्ट संघ), माधुरी गायकवाड (बुद्धिस्ट सेक्युरिटी फोर्स), अजित गायकवाड (विहार अध्यक्ष), प्रशांत वासनिक (बुद्ध धम्म प्रचारक), महेश शिवशरण (भारतीय बुद्धिस्ट संघ), दीपाली वाघमारे (उद्योजक), स्नेहलता कुरणे (महिला बुद्धिस्ट संघ), प्रकाश ओहळ (कामगार संघटना), सुभाष सामंत (पत्रकार) यांची सभापती म्हणून निवड झाली. (प्रतिनिधी)चौका (औरंगाबाद) : भारतीय बुद्धिस्ट संघाद्वारे स्थापित महाराष्ट्र बुद्धिस्ट सभागृहाचे अधिवेशन नुकतेच औरंगाबाद तालुक्यातील चौका येथील मुख्यालयात पार पडले. राज्यस्तरावरील अधिवेशनात विविध ठराव घेण्यासोबतच विविध प्रश्न सोडविण्याबाबत चर्चा झाली. १५ फेब्रुवारी २०१५ रोजी भारतीय बुद्धिस्ट संघाद्वारे महाराष्ट्रातील सर्व बुद्ध धम्मीयांचे प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्र बुद्धिस्ट सभागृहाची स्थापना करण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले. महाराष्ट्रभर सर्व बुद्ध धम्मीयांची सभासद यादी करून मतदानाद्वारे निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. यानुसार राज्यातील प्रत्येक शाखेच्या माध्यमातून उत्सुक असणाऱ्यांनी सभासदत्व घेतले. त्यातून तालुका प्रमुख निवडले गेले. तालुका प्रमुखांमधून जिल्हा प्रमुख आणि त्यानंतर विभागीय प्रमुख निवडले गेले. समाजातील डॉक्टर, इंजिनिअर, वकील, कामगार, शेतकरी, बुद्ध विहाराचे प्रमुख, सरकारी अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, प्राध्यापक, शिक्षक, पत्रकार, भन्ते, महिला पदवीधर, उद्योजक यांचा समावेश करण्यात आला व त्यामधून महाराष्ट्राची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. राज्याचे अध्यक्ष म्हणून राजेश गवई यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणीत सर्जेराव वडनगेकर (शासकीय कर्मचारी), माणिक कुरणे (बुद्धिस्ट पार्टी), संदीप भोसले (इंजिनिअर संघटना), गणेश घोडके (पदवीधर), आत्माराम इंदवे (डॉक्टर), अरविंद साळवे (बीआयएस), राजेश गवई (भारतीय बुद्धिस्ट संघ), माधुरी गायकवाड (बुद्धिस्ट सेक्युरिटी फोर्स), अजित गायकवाड (विहार अध्यक्ष), प्रशांत वासनिक (बुद्ध धम्म प्रचारक), महेश शिवशरण (भारतीय बुद्धिस्ट संघ), दीपाली वाघमारे (उद्योजक), स्नेहलता कुरणे (महिला बुद्धिस्ट संघ), प्रकाश ओहळ (कामगार संघटना), सुभाष सामंत (पत्रकार) यांची सभापती म्हणून निवड झाली. (प्रतिनिधी)